शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

सर्व्हर डाऊन, कर्जमाफीचा अर्ज करावा कसा? तत्काळ उपाययोजना करण्याची शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

बोर्डी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र पालघर जिल्ह्यात सर्व्हरडाउन होत असल्याने शेवटच्या घटकाला अर्ज दाखल करण्यात येणा-या अडचणी येत आहेत. दरम्यान तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.राज्य शासनाने शेतकºयांना एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा आहे. शेतकºयांनी अर्जातील आधार क्र मांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्न आदी नोंदी भराव्या लागतात. त्यानंतर थंब मशीनद्वारे उमटणारी प्रिंट घेऊन लॉग इन करावे लागते. मात्र सर्व्हर डाउन होण्याची समस्या डहाणूसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भेडसावत आहे. त्यामुळे काही वेळेला एक अर्ज भरून घेण्यासाठी अनेक तासांचा अवधी असल्याने दिवसागणिक खूपच कमी अर्ज भरले जातात. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊन ताटकळत बसावे लागल्याने शेतकरी राजा वैतागला आहे. उत्सवाचे दिवस असल्याने रोज घराबाहेर पडणे शक्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.डहाणू तालुक्यातील ३८ महा ई सेवा केंद्र आणि ८० कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये सारखीच परिस्थिती आहे. ग्रामपंचायतीला फॉर्म भरून घेण्याचे निर्देश असतांना तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा सुरू नसल्याने शेतकºयांना अन्य ठिकणी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून ही सेवा तत्काळ सुरू व्हावी, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.सहकार आणि पणनमंत्री सुभास देशमुख यांनी शेवटच्या घटकाला येणाºया समस्या सोडविण्यासाठी स्थानिक अधिकाºयानी लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबाजवणी न झाल्यास १५ सप्टेंबरची वाढीव मुदत उलटूनही अनेक वंचित राहण्याची शक्यता आहे.काही सायबर कॅफे चालकांनी हा फॉर्म भरून घेण्यासाठी शेतकºयांकडून जादा पैसे उकळण्यास सुरु वात केली आहे. शिवाय महा ई सेवा आणि कॉमन सर्व्हिस सेंटरना भेडसाविणारी सर्व्हर डाऊनची समस्या सायबर कॅफे चालकांना का होत नाही? याची शहानिशा जिल्हाधिकाºयांनी करणे आवश्यक आहे.- गौरव पाटील,महा ई सेवा केंद्रचालक