शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:43 IST

लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले

बोईसर : लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले. लगीन घरी अनपेक्षितरित्या दाखल झालेल्या वादळी पावसाने तारांबळ उडवली.अवकाळी पावसाच्या या फटकेबाजीमुळे सिमला मिरची सह भाजीपाला उत्पादकही प्रचंड चिंतेत टाकले आहे. अरबी समुद्रातील ओखी चक्र ीवादळ किनारपट्टीला धडकण्या अगोदरच पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागा सह सर्वत्र सुरू झालेल्या मुसळधार वादळी पाऊसामूळे विवाह सोहळ्या करीता उभे करण्यात आलेल्या लग्न मंडपांना धोका पोहचला असून अनेक ठिकाणी वºहाडांची पळापळ झाली आहे. दल दल आणि चिखलमय जमिनीवर मंडप कसे उभारायचे त्याच बरोबरच पाहुणे मंडळींच्या कार पार्र्किंगचा मोठा प्रश्न लग्न असणाºया घरातील मंडळीना पडला आहे.सोमवारी सायंकाळी तारापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी तारापूर येथील समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या मच्छिमारांनची बैठक घेऊन खबरदारी म्हणून कुणीही किनारपट्टी भागात जाऊ नये असे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजे पर्यंत बोईसर सर्कल भागात १५.४ मि. मी. तर तारापूर सर्कल मध्ये १५.४ मी. मी. इतका पाऊस पडला असून मंगळवारी दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिप रिप असा पाऊस सुरू होता.यामुळे हवेत गारवा येऊन हूडहुडी भरत होती. पाऊसाचा सर्व घटकातील नागरिकांसह मंडप डेकोरेटर, गवत- पावली व्यापारी, शेतकरी, मच्छीमार, सिमला मिरचीचे व भाजीपाला उत्पादक, बोईसर मध्ये सुरू असलेली सर्कस इत्यादी सर्व व्यावसायिकांना जबर फटका बसून मानिसक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. तर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहणार असल्याची माहती हवामान खात्याकडून मिळत आहे.पावसामध्ये कार्पेट, उच्च प्रतीचा कपडा, लायिटंग, सोफा व इतर साहित्य कमी जास्त फरकाने भिजल्याने प्रचंड नुकसान होणार आहे तर काही कामे रद्द झाली असून पुढील आॅर्डरच्या वेळी ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.- दिलीप शिर्के, मालक ,मंडप डेकोरेटर ,बोईसर