शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:52 IST

अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुनिल घरत पारोळ : अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गत २२ दिवसातील ही महिती उसगाव येथील सुविधा केंद्रातुन लोकमतकडे उपलब्ध झाल्याने शेतकºयांसाठीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचेच दिसत आहे.या भागात शिरवली सेवा, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे सेवा, कनेर सेवा, धानीव सेवा यासेवा सोसायटीचा ग्रामीण भागातील शेताकºयांना आधार असून खरीप व हंगामी पिकांसाठी त्या कर्ज पुरवठा करतात. परंतु, या वर्षी शासनाने कर्ज माफी केल्याने त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी या भागात सुविधा अपूºया आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्ज भरण्यासाठी १० मशीन उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही चांदीप शाखेत मशीन नाहीत. यामुळे सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्यासाठी या भागातील शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.कर्ज माफीचे अर्ज भरण्याची सेवा केंद्रावरील प्रक्रि या संथ असून अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. यामुळे आमचा वेळ व पैसा वाया जात असून अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने ही प्रक्रि या जलद न झाल्यास शेतकºयांना कर्ज माफी पासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे मेढे येथील शेतकरी दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी