शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:52 IST

अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुनिल घरत पारोळ : अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गत २२ दिवसातील ही महिती उसगाव येथील सुविधा केंद्रातुन लोकमतकडे उपलब्ध झाल्याने शेतकºयांसाठीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचेच दिसत आहे.या भागात शिरवली सेवा, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे सेवा, कनेर सेवा, धानीव सेवा यासेवा सोसायटीचा ग्रामीण भागातील शेताकºयांना आधार असून खरीप व हंगामी पिकांसाठी त्या कर्ज पुरवठा करतात. परंतु, या वर्षी शासनाने कर्ज माफी केल्याने त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी या भागात सुविधा अपूºया आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्ज भरण्यासाठी १० मशीन उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही चांदीप शाखेत मशीन नाहीत. यामुळे सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्यासाठी या भागातील शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.कर्ज माफीचे अर्ज भरण्याची सेवा केंद्रावरील प्रक्रि या संथ असून अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. यामुळे आमचा वेळ व पैसा वाया जात असून अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने ही प्रक्रि या जलद न झाल्यास शेतकºयांना कर्ज माफी पासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे मेढे येथील शेतकरी दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी