शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:52 IST

अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुनिल घरत पारोळ : अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गत २२ दिवसातील ही महिती उसगाव येथील सुविधा केंद्रातुन लोकमतकडे उपलब्ध झाल्याने शेतकºयांसाठीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचेच दिसत आहे.या भागात शिरवली सेवा, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे सेवा, कनेर सेवा, धानीव सेवा यासेवा सोसायटीचा ग्रामीण भागातील शेताकºयांना आधार असून खरीप व हंगामी पिकांसाठी त्या कर्ज पुरवठा करतात. परंतु, या वर्षी शासनाने कर्ज माफी केल्याने त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी या भागात सुविधा अपूºया आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्ज भरण्यासाठी १० मशीन उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही चांदीप शाखेत मशीन नाहीत. यामुळे सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्यासाठी या भागातील शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.कर्ज माफीचे अर्ज भरण्याची सेवा केंद्रावरील प्रक्रि या संथ असून अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. यामुळे आमचा वेळ व पैसा वाया जात असून अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने ही प्रक्रि या जलद न झाल्यास शेतकºयांना कर्ज माफी पासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे मेढे येथील शेतकरी दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी