शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
5
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
6
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
7
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
8
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
9
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
10
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
11
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
12
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
13
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
14
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
15
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
16
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
17
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
18
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
19
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

ग्रा.पं. कर्मचारी जाणार जि.प.त

By admin | Updated: February 8, 2017 03:53 IST

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला ्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच कर्मचाऱ्यांना शिक्षण पात्रते नुसार सरळ सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळसेवेने १० टक्के नोकरभरतीत सामावून घेणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक भरणे, भविष्य निर्वाह निधी भरणा करणे, अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केले होते. तसेच १३ जुलै २०१६ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चाही नेला होता. मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आल्या नंतर सन २०१३ साला पासून नोकर भरती बंद असल्यामुळे तत्काळ भरती करता येत नसली तरी मी लवकरात लवकर प्रयत्न करून कर्मचारी यांना जिल्हा परिषद येथे सामावून घेण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची पूर्तता यामुळे होणार असून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)