शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिमल्यातून पळवलेल्या मुली बोईसरला सापडल्या

By admin | Updated: December 27, 2016 02:25 IST

शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

विरार : शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.पेट्रोलींग करीत असताना पालघरच्या बोईसर युनीटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या स्टाफला भाजी मार्केट परिसरात दोन मुली आणि एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता,हिमाचल प्रदेशातील सिमला येथील असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,याबाबत ठोस स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. त्यामुळे ठाकूर यांनी सिमला पोलीसांशी संपर्क साधला असता, लोअरबाजार सिमला येथील गोपाल शर्मा यांची मुलगी मीनाक्षी, तीची मैत्रीण प्रीती आणि मित्र उदित यांचे अपहरण झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख पटवल्यानंतर सिमला पोलिसांनी या तिघांच्याही पालकांशी संपर्क साधून त्यांची खुशाली कळवली.या तिघांनाही ताब्यात घेण्यासाठी सिमला पोलीस बोईसरला निघाले असून, बोईसर पोलीसांनी तिघांचीही वैद्यकिय तपासणी करून ते येईपर्यंत त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र ठाकूर, उपनिरिक्षक निवास कणसे, हवालदार मंगेश चव्हाण,पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी, सचिन मर्दे, नरेश जनाठे यांनी हे यशस्वी तपासकार्य केले. (वार्ताहर)