शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पालघर जिल्ह्यांत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:57 IST

वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७९.७७ । विक्रमगड सर्वात कमी ४७.६० टक्के

पालघर : पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७१.७५ लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७५ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ६८.९२ आहे, या परीक्षेत ८ तालुक्यामधून बसलेल्या ५७ हजार ९२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाडा तालुक्यातून ३२६६ मुले परीक्षेला बसले होते यापैकी २००८ मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ६१.३९ इतकी आहे. मोखाडा तालुक्यातून १२८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७६० मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ५९.१९ आहे. विक्रमगड तालुक्यातून २९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १,३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची टक्केवारी ४७.६ आहे. जव्हार तालुक्यातून २२४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते तर यातून १२७७ मुले उत्तीर्ण झाले या तालुक्याची टक्केवारी ५६.८६ आहे. तलासरी तालुक्यातून ४ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी २३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ५६.७२ इतकी आहे. डहाणू तालुक्यातून पाच हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी ३७७२ विद्यार्थी पास झाले या तालुक्याची टक्केवारी ६३.५३ इतकी आहे तर पालघर तालुक्यातून ८१७० मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये ६०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७४.५ आहे.जिल्ह्यामध्ये पालघर तालुका हा टक्केवारीमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे तर वसई तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होती त्यांची आकडेवारी तीस हजार वीस इतकी असून यामध्ये २३ हजार ९४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७९.७७ टक्के तर इतकी आहे. वाडा तालुक्यातील ३३ शाळा मोखाडा तालुक्यातील १८ शाळा विक्रमगड तालुक्यातील २७ जव्हार तालुक्यातील ३४ तलासरी तालुक्यातील ४३ डहाणू ३५६ पालघर मधील ८८ वसई मधील २५२ अशा आठही तालुक्यातील एकूण ५५१ शाळांमधून ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.आठही तालुक्यातून २१ हजार ५७८ मुले तर १९ हजार ९८१ मुली असे एकूण ४१ हजार ५९८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये आठही तालुक्यांची जिल्ह्याची मुलांची आकडेवारी ही ६८.९२ असून मुलींची आकडेवारी ही ७५.०८ आहे.तालुकानिहाय निकालतालुका टक्केवारीवसई ७९.७७ %पालघर ७४.५ %डहाणू ६३.५३ %वाडा ६१.३९ %मोखाडा ५९.१९ %जव्हार ५६.८६ %तलासरी ५६.७२ %विक्रमगड ४७.६० %

टॅग्स :palgharपालघर