शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टॅँकर पेटला; चालकाचा गाडीत होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:52 IST

डहाणू तालुक्यातील चारोटी नाका उड्डाणपुलावर गॅसवाहू टॅँकरला आग लागल्याने चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला,

कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी नाका उड्डाणपुलावर गॅसवाहू टॅँकरला आग लागल्याने चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अडीच तास वाहतूक कोलमडली होती.सायंकाळी चारच्या सुमारास भरुच (गुजरात) येथून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. त्यावेळी गॅसची गळती झाल्याने गाडीने पेट घेतला. यात चालक अवध बिहारी याचा होरपळून मृत्यू झाला.या सिलेंडरमध्ये हायड्रोजन गॅस असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे उड्डाण पुलाखाली प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पेटल्या. परंतु यामध्ये जीवित हानी झाली नाही. दोन तासांनी डहाणू येथून अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे महामार्गवर ३ ते ४ किमी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय टँकरमधील काही सिलेंडर पुलावरून खाली पडल्याने सर्व्हिस रोडची वाहतुकही खोळंबली होती.चार जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.