शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल चार दिवसांनी आली प्रशासनाला जाग!

By admin | Updated: March 15, 2016 01:01 IST

रोजगार मिळत नसल्याने जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील सुरेश जानकया निकुळे (३८) वर्षे कातकरी आदिवासीने स्वत:ला जाळून आपले आयुष्य संपवले. दिनांक ९ मार्च २०१६ रोजी राहत्या

जव्हार : रोजगार मिळत नसल्याने जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील सुरेश जानकया निकुळे (३८) वर्षे कातकरी आदिवासीने स्वत:ला जाळून आपले आयुष्य संपवले. दिनांक ९ मार्च २०१६ रोजी राहत्या घरात स्वत:ला जाळून घेतले ते ९० टक्के भाजल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाल्याझाल्या झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे.सकाळी जव्हारचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र पाटील, गटविकास अधिकारी राहुल धूम, तहसिलदार अरूण कनोजे व संबंधित शासकीय यंत्रणांनी निकुळे कुटुंबीयांची भेट घेवून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. जव्हार तहसिलदार कनोजे यांनी कुटूंबातील व्यक्तींशी संवाद साधत मयत सुरेश यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व आपदग्रस्त कुटुंबियांना २५ किलो गहु, तांदुळ १० किलो, संजय गांधी निराधार योजनेतून २५००० रू. शासकीय मदत देणाऱ्या अर्जावर सही घेतली व दरमहा ६०० रू. पेन्शन तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले.