शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कामगारांचे अपहरण करणारे चौघे अटकेत, नाकाबंदीमुळे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:50 IST

तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली.

वाडा : तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली. तालुक्यातील निचोळे येथील समीर पष्टे (२०) हा मजूर ठेकेदार असून त्याने गुजरातमध्ये ठेका मिळविला त्याला कामगारांची आवश्यकता होती. मेट येथील असाई कंपनीत काम करणाºया फिर्यादी उमेश कैलास पाग व त्याच्या सोबत काम करणारे अजयकुमार रामप्रवेश आदिवासी, गोविंद बालकिसन पटेल, अरविंदकुमार त्रिलोकेश्वर पटेल या कामगारांसोबत त्यांनी आपल्या ठेकेदारीत काम करावे म्हणून बोलणी केली. व्यवहारावरुन ती फिसकटल्याने तो त्यांना बळजबरीने घेऊन गुजरातला चालला होता. दरम्यान, संबंधित आरोपींना भिवंडी पोलीसांनी वाडा पोलीसांच्या ताब्यात दिले. कामगारांना ठेक्याच्या ठिकाणी नेण्यासाठी चाललेली बोलणी फिस्कटल्याने समीर याने प्रथमेश पाटील (२०) राहुल सवर (२०) कैलास चव्हाण (२७) यांच्या मदतीने वरील कामगारांना लाथाबुक्क्याने मारहाण करून तुम हमारे कॉंट्रॅक्ट मे काम क्यू नही करते? तुम्हारा सामान पॅक करो, हमारे साथ चलो असे म्हणत त्यांच्यावर जबरदस्ती केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrimeगुन्हा