शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

विक्रमगडमधील पिंजाळ नदीला आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:24 IST

आरोग्य केंद्रात शिरले पाणी; १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प

विक्रमगड : विक्र मगड येथील मलवाडा गावातून जाणाऱ्या पिंजाळ नदीला आलेल्या पुरामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्याने कर्मचारी व ५ रु ग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पिंजाळ नदीने रौद्ररूप धरण केले असून ३९ घरात पुराचे पाणी शिरल्याने १५० नागरिकांना समाजमंदिर येथील सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलवले आहे. दरम्यान, कावळे येथील महंत बालकनाथ बाबा यांच्या मठात नदीचे पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा जोर असाच राहिला तर मलवाडा व पीक गावातील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वाडा-जव्हार राज्य मार्गावरील पिंजाळ नदीवरील मलवाडा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक विक्र मडमध्ये ३०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तांबाडी नदी, साखरापूल, नागझरी बंदारा, विक्र मगचा ओव्हळ ,खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो झाल्याने जव्हार-वाडा, विक्रमगड-वाडा, पालघर-विक्रम गड, जव्हार-विक्र मगड, विक्र मगड-डहाणू या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. तर या अतिवृष्टीने तालुक्यातील माण गावातील शांताराम जवळया भोये यांचे घर कोसळल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदी,नाले किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस