शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

किल्ले वसई परिवाराची ३६ गडांवर ध्वज मोहीम, आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:59 IST

वसई येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे.

वसई - येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे. शनिवारी सकाळी ठीक. ७.०० वाजता या मोहिमेची सुरवात वसईच्या चिमाजी अप्पा स्मारकातून होईल. यावेळी होणाऱ्या कार्यक्र मास वसईतील किल्ले प्रेमी नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मोहिमेचा समारोप रविवारी सायंकाळी डहाणूच्या किल्यावर होईल.देशाच्या पहिल्या ध्वजाला १११ वर्ष पूर्णस्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत ३२ ध्वज उदयाला आले. हा तिरंगा ३५ वा होता. आणि यंदा या ध्वजाला एकूण १११ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना शतकापूर्वी समोर आली होती. जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात २२ आॅगस्ट १९०७ रोजी भरलेल्या जागतिक समाजवाद्यांच्या परिषेदेत भारताच्या मादाम भिकाई कामा यांनी साकारलेला ध्वज याठिकाणी सादर केला होता.पहिली मिरवणूकविशेष म्हणजे त्यावेळी सन १९३७ मध्ये मादाम कामा आणि सहकारी यांनी या पहिल्या राष्ट्रध्वजाची मिरवणूकच चक्क त्यावेळी पुणे शहरात काढली होती. त्यावेळी पुण्यात केसरीवाडा ते रेल्वेस्थानक मार्गावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सहभागी झाले होते.केसरीवाड्यात जतनया संपूर्ण ध्वजाच्या आरेखनात सावरकरांचे योगदान होते. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्दात्त हेतूने त्यांनी या ध्वजावर सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे. आणि आजही हा पहिला राष्ट्रध्वज पुण्याच्या केसरीवाड्यात जतन करून ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या