शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा भाईंदर महापालिकेच्या सायक्लोथॉन मध्ये सायकल चालकास जीवघेणा अपघात, सुदैवाने जीव वाचला

By धीरज परब | Updated: February 12, 2024 00:37 IST

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने रविवारी किल्ला सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. त्यात सुमारे ६०० इच्छूक सहभागी झाले होते असे पालिकेने म्हटले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रविवारी आयोजित केलेल्या सायक्लोथॉन मध्ये पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सायकलपटूंना बसला एक सायकल पटू तर बसच्या खाली जाता जाता वाचला. त्यामुळे टीका होत आहे.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने रविवारी किल्ला सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. त्यात सुमारे ६०० इच्छूक सहभागी झाले होते असे पालिकेने म्हटले आहे. ह्या स्पर्धेत १८ ते ६९ वयोगटातील सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना विविध गट करून १० हजार ते ५१ हजार रुपयांची अनेक रोख पारितोषिके ठेवली होती.

महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्यसह पालिकेचे अनेक अधिकारी सायक्लोथॉन साठी जमले होते. भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते चौक येथील धारावी किल्ला व त्यातून परत असा सायकल चा मार्ग ठेवला होता.

परंतु मुर्धा ते डोंगरी दरम्यानचा रस्ता अर्धवट, उंच सखल व अनेक भागात अरुंद असून या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. रविवारी तर मासळी वाहतूक, पर्यटक आदींच्या गाड्यां सह पालिकेच्या परिवहन बस, रिक्षा, अवजड वाहने, दुचाकी, कार आदी भरधाव चालवल्या जातात. त्यामुळे सायकल साठी आवश्यक उपाययोजना पालिकेने केल्या पाहिजे होत्या. वाहतूक पोलिसांसह ट्रॅफिक वॉर्डन, स्वयंसेवक आदींची पुरेशी नियुक्ती केली पाहिजे होती.

परंतु पालीकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक सायकलपटूना सायकल चालवण्यात अडचण येत होती. बक्षिसाची मोठी रक्कम तसेच पहिला क्रमांक मिळावा म्हणून सायकलपटू उत्साहित होते. त्यातूनच मुर्धा येथे पालिकेच्या बस ला आदळून एका सायकलपटूला अपघात झाला. सायकल सह तो खाली पडला. सुदैवाने तो बसच्या मागील चाकाखाली आला नाही म्हणून बचावला. 

टॅग्स :Cyclingसायकलिंगmira roadमीरा रोड