शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

वनविभागाच्या आदेशा विरोधात शेतकरी मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:25 IST

निवेदन दिले : आमच्यावर अन्याय करू नका

जव्हार : तालुक्यातील प्लॉट धारक शेतकऱ्यांनी पालापाचोळा जमा करुन शेतात भाजणी केलेल्या शेतकºयांवर गुन्हा नोंदविण्याविषयी वनविभागाने काढलेल्या पत्रकाविरोधात सोमवारी शेतकºयांनी मोर्चा काढला. जव्हार वनविभागाच्या वनसंरक्षक अमितकुमार मित्रा यांच्या एकांगी वागण्याने शेतकºयांना मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांनी या मार्चाच्या माध्यमातुन आपला आक्रोश व्यक्त केला.वास्तविक, दोन महिन्यावर पावसाळा आल्याने शेतकरी जमिन भाजणीची कामे करीत आहेत. मात्र, त्याविरोधामध्ये वनविभागाने थेट नोटीस देऊन कारवाई व गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या विरोधात विनविभागाला जाग यावी म्हणून सर्व शेतकºयांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.नाशिक ते मुंबई मंत्रालयावर पायी चालून धकड मोर्चा काढणाºया शेतकºयांच्या मागाण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा सिग्नल देत त्या मान्य करीत लेखी निवेदन दिले. मात्र, जव्हार वनविभागाचे उपवन संरक्षक अमितकुमार मित्रा यांनी शेतकºयांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. तसेच, शेतीसाठी जंगलात राबणी करून भाजणी केलेल्या शेतकºयांनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ते गुन्हे नोंदवू नये, शेतकºयांना सहकार्य करावे आणि शेतकºयांनी जंगलात कुठेही वणवे आग लावलेली नाही. तरीही वनविभागाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि. प. सदस्य रतन बुधर, प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव यशवंत आदी नेत्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार