शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वनविभागाच्या आदेशा विरोधात शेतकरी मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:25 IST

निवेदन दिले : आमच्यावर अन्याय करू नका

जव्हार : तालुक्यातील प्लॉट धारक शेतकऱ्यांनी पालापाचोळा जमा करुन शेतात भाजणी केलेल्या शेतकºयांवर गुन्हा नोंदविण्याविषयी वनविभागाने काढलेल्या पत्रकाविरोधात सोमवारी शेतकºयांनी मोर्चा काढला. जव्हार वनविभागाच्या वनसंरक्षक अमितकुमार मित्रा यांच्या एकांगी वागण्याने शेतकºयांना मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांनी या मार्चाच्या माध्यमातुन आपला आक्रोश व्यक्त केला.वास्तविक, दोन महिन्यावर पावसाळा आल्याने शेतकरी जमिन भाजणीची कामे करीत आहेत. मात्र, त्याविरोधामध्ये वनविभागाने थेट नोटीस देऊन कारवाई व गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या विरोधात विनविभागाला जाग यावी म्हणून सर्व शेतकºयांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.नाशिक ते मुंबई मंत्रालयावर पायी चालून धकड मोर्चा काढणाºया शेतकºयांच्या मागाण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा सिग्नल देत त्या मान्य करीत लेखी निवेदन दिले. मात्र, जव्हार वनविभागाचे उपवन संरक्षक अमितकुमार मित्रा यांनी शेतकºयांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. तसेच, शेतीसाठी जंगलात राबणी करून भाजणी केलेल्या शेतकºयांनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ते गुन्हे नोंदवू नये, शेतकºयांना सहकार्य करावे आणि शेतकºयांनी जंगलात कुठेही वणवे आग लावलेली नाही. तरीही वनविभागाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि. प. सदस्य रतन बुधर, प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव यशवंत आदी नेत्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार