शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी बाधितांना भरपाई मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:34 IST

सरकारचे संकेत; तहसीलशी साधा संपर्क

वसई : या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रहिवाशी आणि व्यापाऱ्यांना भरपाई मिळण्याचे संकेत वसईच्या तहसिलदारांनी दिले असून, बाधितांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही केले आहे.दि.९ ते ११ जुलैच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यातील हजारो घरांमध्ये पाणी शिरले होते. तीन-चार दिवस हे पाणी ठाण मांडून राहिल्यामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बिछाने, कपडे, अन्न-धान्याची नासाडी झाली होती. प्रत्येक घरातील किमान ५० हजार ते दोन-चार लाखांचे नुकसान झाले होते.तसेच व्यापाºयांचाही लाखो रु पयांचा माल सडला होता.शेतकºयांची ही भातशेती या पुरामुळे वाहून गेली होती. अशा या बाधितांना तहसिलदारांच्या आवाहनानुसार शासनाकडून भरपाईचा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान तालुक्यातील ज्या नागरिकांच्या घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साचून नुकसान झाले, त्यांनी जवळच्या तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करून घ्यावा. ज्यांच्या शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यांनी सुद्धा कृषी सहाय्यकांकडून पंचनामा करावा. तसेच दुकानदार, व्यापारी, कारखानदार यांनीही शासकिय यंत्रणेकडून पंचनामे करून घ्यावे. त्यामुळे विमा क्लेम करणे अधिक सोपे होईल. आदी असे आवाहन वसई तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस