शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

अतिवृष्टी बाधितांना भरपाई मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:34 IST

सरकारचे संकेत; तहसीलशी साधा संपर्क

वसई : या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रहिवाशी आणि व्यापाऱ्यांना भरपाई मिळण्याचे संकेत वसईच्या तहसिलदारांनी दिले असून, बाधितांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही केले आहे.दि.९ ते ११ जुलैच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यातील हजारो घरांमध्ये पाणी शिरले होते. तीन-चार दिवस हे पाणी ठाण मांडून राहिल्यामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बिछाने, कपडे, अन्न-धान्याची नासाडी झाली होती. प्रत्येक घरातील किमान ५० हजार ते दोन-चार लाखांचे नुकसान झाले होते.तसेच व्यापाºयांचाही लाखो रु पयांचा माल सडला होता.शेतकºयांची ही भातशेती या पुरामुळे वाहून गेली होती. अशा या बाधितांना तहसिलदारांच्या आवाहनानुसार शासनाकडून भरपाईचा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान तालुक्यातील ज्या नागरिकांच्या घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साचून नुकसान झाले, त्यांनी जवळच्या तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करून घ्यावा. ज्यांच्या शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यांनी सुद्धा कृषी सहाय्यकांकडून पंचनामा करावा. तसेच दुकानदार, व्यापारी, कारखानदार यांनीही शासकिय यंत्रणेकडून पंचनामे करून घ्यावे. त्यामुळे विमा क्लेम करणे अधिक सोपे होईल. आदी असे आवाहन वसई तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस