शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

पावसाचा मच्छीलाही फटका, मच्छीमारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:19 IST

पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत.

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांसोबत मच्छीमाराना ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मार्क्सवादी पक्षाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जिल्ह्याला ११० कि.मी.चा सागरी किनारा लाभला असून वसई,अर्नाळा,नायगाव,कोरे,दातीवरे एडवन , केळवे, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, तारापूर,घिवली, डहाणू, बोर्डी इ.गावातून मोठ्या प्रमाणात बोंबील, मांदेली, करंदी,जवळा इ. मच्छीची डोल पद्धतीने मासेमारी केली जाते. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या मच्छीची आवक समाधानकारक असल्याने या किनारपट्टीवर बांबूवर,मचाण लावून मासे सुकविले जातात. ह्या सुकवलेल्या मच्छीला स्थानिक बाजारपेठेसह नाशिक ,धुळे, जळगाव, पुणे इ. भागात मोठी मागणी असते.सध्या मासेमारी व्यवसायावर अनेक संकटे ओढावली असून हा व्यवसायच देशोधडीला लागण्याची चिन्हे दिसत आहेत.त्यातच ७ आॅक्टोबर पासून अधून मधून ८ दिवस पडणाºया पावसाने किनारपट्टीवर सुकविण्यासाठी ठेवलेले मासे कुजून गेल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीत त्यांच्यावर ही आपत्ती ओढावली आहे.>मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची शासनानकडे मागणीमागील अनेक वर्षांपासून मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असतांनाही आलेल्या संकटांचा मच्छीमार सामना करीत आला आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांवर उपासमारी ओढवून त्यांच्यात आत्महत्येचे लोण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शासनाने शेतकºयांप्रमाणेच मच्छीमारांना ही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे सचिव कॉ. राजेश दवणे, साईनाथ तामोरे, संतोष तामोरे,शाम नाईक,सुखदेव आरेकर ह्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.