शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पावसामुळे रब्बीचे नुकसान , बागायतदार, वीटभट्टी व मंडप डेकोरेटरर्सनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:23 IST

ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .

पारोळ : ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .या पावसामुळे रब्बी हंगामातील द्विदल पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे . रब्बीतील द्विदल पिके ही थंडीच्या मोसमातील पडणाºया दवबिंदूमुळे बहरतात. त्यामुळे या पिकांचे येथील शेतकरी कोणत्याही प्रकारे सिंचन करीत नाहीत . जमिनीतील ओलावा व रोज पडणारे दंव यांच्यावरच ही पिके जोमाने वाढतात . मात्र या पिकांच्या मुळाशी पाणी साठून राहिल्यास किंवा जास्त प्रमाणात ओलावा राहिल्यास मुळे कुजून जातात .या वर्षी ज्या प्रमाणे खरीप हंगाम परतीच्या पावसाने नुकसानीत घालवला तसाच सोमवार पासून या भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने रब्बी हंगामही वाया जातो की काय अशा चिंतेत शेतकरी आहेत . तसेच या पावसामुळे भाजी बागायतदारांची चिंता वाढवली असून मिरची,टोमॅटो ,दुधी,कारली , भेंडी, कांदे आदी पिकांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.शेती बरोबर येथील वीट उद्योगावर परिणाम झाला असून नुकत्याच करुन ठेवलेल्या कच्च्या विटांवर पाणी पडल्याने त्या विरघळल्या आहेत. लग्नसराई व मार्गर्शीष असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी डेकोरेटर्स मार्फत मंडप लावण्यात आले आहेत . अशा मंडपावर पाणी साचून ते उदध्वस्त झाल्याच्याही घटना घडल्या आहेत . तर अजूनही काही खळ्यात, खिरपात घेतलेल्या भात पिकांचे उडवे रचलेले आहेत ते पावसापासून वाचावेत म्हणून त्यांना ताडपत्रीद्वारे झाकण्यात आले आहेत . त्यांनाही ओलावा व दमट हवामानाचा त्रास होणार आहे.