शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

चालकांकडून १९ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: January 12, 2017 05:48 IST

नियम मोडून वाहन चालवणाऱ्या हजारो चालकांकडून वर्षभरात साडे एकोणीस लाखांचा दंड वसूल करण्याची कामगिरी

वसई: नियम मोडून वाहन चालवणाऱ्या हजारो चालकांकडून वर्षभरात साडे एकोणीस लाखांचा दंड वसूल करण्याची कामगिरी चिंंचोटी महामार्ग पोलिसांनी गेल्या वर्षभरात केली आहे. गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर अधिक होत असल्याच्या तसेच नियम मोडून वाहन चालवण्याच्या घटना वाढत चालल्यामुळे या महामार्ग पोलीसांनी विरार ते दहिसर चेकनाका या आपल्या हद्दीत कडेकोट नाकाबंदी आणि तपासणी केली.त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांना १७ हजार ९२१ वाहन चालकांवर कारवाई करता आली.या चालकांकडून १९ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक मोहन चाळके,उपनिरिक्षक चौगुले आणि सहाय्यक उपनिरिक्षक यमगर, डुकले, हवालदार महाजन, बडेकर, घोटाळे, पवार यांचे पथक सहभागी होते.२०१५ मध्ये याच पथकाने १८ हजार ३५८ वाहन चालकांवर कारवाई करून १८ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला होता. हे लक्षात घेता या वेळी दंडाची रक्कम वाढली आहे हे लक्षात येते. परंतु, कारवाई झालेल्या चालकांचा आकडा मात्र घटला आहे. (प्रतिनिधी)