शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:18 IST

- हितेन नाईक पालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत ...

- हितेन नाईकपालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवीत ४२ किलोमीटर अंतर ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळवले.आशियातील सर्वात मोठी व मानाच्या समजल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या १७ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा रेक्लमेशन अशा ४२ किलोमीटरच्या मुख्य स्पर्धेत धावपटू म्हणून सहभाग घेत ही मॅरेथॉन ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळविले. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाºया एकूण ७ हजार ८०३ धावपटूंमधून २ हजार ६५३ वे स्थान प्राप्त केले. पुरुष गटातून ७ हजार ११३ धावपटूमधून २ हजार ४९६ वे स्थान तसेच ५० ते ५४ पुरुष वयोगटातून ६६४ धावपटूमधून १६४ वे स्थान पटकावले आहे.जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. त्याचे विपरीत परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजगता दिसून येत नसल्याचेही ते म्हणाले.शारीरिक स्वास्थ्य टिकवाआरोग्य टिकवण्यासाठी आपला फिटनेसही तितकाच महत्त्वाचा असल्याने त्यांनी मैदानी खेळ, व्यायामासाठी पुढे यायला हवे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जीवन जगता यावे यासाठी मॅरेथॉन तसेच मैदानी खेळ खेळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनVasai Virarवसई विरार