शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्हा परिषदेच्या नळ योजनेच्या विहिरीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:08 IST

जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

विक्रमगड : तालुक्यातील माण मार्गावर उल्हासराव भोईर आश्रमशाळा असून येथे जवळजवळ ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेत पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ योजना असून या योजनेची पूर्ण दुरवस्था झालेली आहे. विहिरीचा कठडा तुटलेला आहे. आतमधील पायटिंग तुटलेली आहे व ही विहीर जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात विहिरीत खराब पाणी जाते. तसेच विहीर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक झालेली आहे. यासाठी या आश्रमशाळेने चार ते पाच महिन्यांपूर्वी ग्रामीण नळपाणी पुरवठा विभाग पालघर व विक्रमगड या कार्यालयात दुरुस्तीसंदर्भात पत्र दिले आहे, परंतु या पत्राची आजपर्यंत काहीच दखल घेतलेली दिसत नाही.

पाणी पुरवठ्यावर प्रशासन लाखो रुपये खर्च करीत असताना या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेतील नळ योजनेकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल पालकांनी केला आहे. ही योजना जिल्हा परिषद ठाणे २००३-०४ मध्ये झालेली आहे. आजपर्यंत या योजनेची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. जवळजवळ १९ वर्ष जुन्या योजनेवर खर्च करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत आहे. या नळ योजना दुरुस्तीसाठी संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाहून आलेले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेची दुरुस्तीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असताना ते जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी