शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

डहाणूत तुलसीविवाहाची लगीनघाई ; सोहळ्यात सेल्फीचा डिमांड, भटजींचाही मान मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:25 IST

कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.

बोर्डी : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. गतवर्षी नुकताच जाहीर झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाने तुलसी विवाह कार्यक्र मावर निरु त्साहाचे वातावरण होते.कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत समाजरीतीनुसार तुलसी विवाह लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात तिन्ही सांजेनंतर तुलसी विवाह लावला जातो. त्यामुळे या वेळी पंत्या आणि आकाशकंदिलाच्या रोषणाईने परिसर प्रकाशित झालेला दिसतो. तुलसी वृंदावना भोवती गेरू किंवा शेणाचा सडा घोलून रांगोळी काढली जाते. ऊसाच्या कांड्यांच्या मंडपाला फुलांच्या माळांनी सजविण्यात येते. बहुतेक ठिकाणी सुवाशींनीकडून विवाह लावण्याची प्रथा आहे. या करीता तुळशीला फुलं वा मोत्यांच्या मुंडावळ्या घालून ओटी भरली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा कृष्ण म्हणून उसाचे कांडे प्रतिकात्मक उभे ठेऊन आंतरपाट धरला जातो. पूर्वी तोंडाने तर हल्ली इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली मंगलाष्टके मोबाईलद्वारे या वेळी वाजविली जात आहेत. या वेळी कार्यक्र मानंतर शिरा, फराळ तसेच आवळा, शिंगाडा, नारळ आदि. फळांचा प्रसाद वाटला जातो.दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त महिलांप्रमाणेच बच्चेकंपनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सद्या तुलसी विवाहाची चर्चा रंगताना दिसत आहे. गतवर्षी तुलसी विवाह काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे गालबोट सोहळ्याला लागल्याने उत्साहाचा आनंद लुटता आला नव्हता. पैशांची चणचण आणि व्यवहारातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी दिवसभर उभे राहणे या सर्व गोष्टीचा परिणाम तुलसी विवाह या सणावर झाल्याच्या कटू आठवणी लोकमतकडे बोलून दाखवल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार