शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

डेमूला प्रवाशांचा भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:52 IST

पालघर : मागील दहा वर्षांपासून उपनगरीय प्रवाशांना अविरत सेवा देणारी बोईसर-दिवा डीएमयू गाडी सर्वांपासून बंद करण्यात येत असून प्रवाश्यांना ...

पालघर : मागील दहा वर्षांपासून उपनगरीय प्रवाशांना अविरत सेवा देणारी बोईसर-दिवा डीएमयू गाडी सर्वांपासून बंद करण्यात येत असून प्रवाश्यांना आनंददायी व सुखरूप सेवा देणाऱ्या या गाडीला प्रवाशांनी माठ्या जड अंत:करणाने निरोप दिला. या गाडी ऐवजी आता मेमु गाडी धावणार आहे.

२००८ पासून सेवा देत असलेली बोइसर दिवा डीएमयू ७१००१ च्या जागी सोमवारपासून मेमू गाडी धावणार आहे. सलग १० वर्षे बोईसर ते दिवा या दरम्यान प्रवाशांना आरामदायी आणि सुखरूप आपल्या वेळेवर पोहचवणाऱ्या लाल परी उद्या आपल्यातून विलुप्त होणार आहे. इतके वर्ष चांगली सेवा देणारी ही परी आपल्या स्मरणात सदैव राहावी म्हणून आज डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे तर्फेबोइसर ते वैतरणापर्यंत विविध स्थानकात हार, फुलांनी सजवून गुच्छ देवून शेवटचा निरोप देण्यात आला.

तत्कालीन खासदार दामू शिंगडा यांच्या शुभहस्ते २००८ मध्ये शुभारंभ करण्यात आलेली ही सेवा डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू) चा रेक वापरुन सुरु होती. सुरुवातीला मध्ये इंजिन असलेली आणि दोन्ही बाजूला चार चार डब्बे असलेली गाडी धावत असे.

१२ आँक्टोबर २०१८ रोजी मध्य रेल्वे च्या कोचिंग डिपार्टमेंटने काढलेल्या नोटिफीकेशन प्रमाणे १५ आॅक्टोबर २०१८ पासून ही गाडी मेमु (मेनलाईन इलेक्ट्रिकल मिल्टपल युनिट) मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार