शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

इंधन दरवाढविरोधात निदर्शने

By admin | Updated: May 29, 2017 05:39 IST

वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व पाणी टंचाइच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारवर हल्ला बोल करत निदर्शन केली.मोखाडा तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व पालघर जिल्हा अध्यक्ष केदार काळे यांनी केले. यावेळी मोखाडा शहर अध्यक्ष जमशेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार, मोखाडा तालुका अध्यक्ष अशोक पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात, मोदी सरकारने शेतकऱ्यांना तूर उत्पादन करण्याचे आवाहन करुन सरकार तूर विकत घेईल अशी हमी दिली होती. परंतु, सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असून अपमानही केला आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.निदर्शनांना प्रतिसाददेशात सर्वत्र पेट्रोलचे दर कमी झाले असतांना महाराष्ट्रात मात्र ते वाढविले गेले आहेत. याला काँग्रेसचा विरोध आहे. वारसा हक्काने मिळालेल्या मालमतेवर तीन टक्के दराने लावले जाणारे मुद्रांक शुल्क अन्यायकारक आहे. ते तात्काळ मागे घ्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निदर्शनांना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.