शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

देहरजी प्रकल्प ८० टक्के पूर्ण; २०२७ नंतर भागणार तहान! विक्रमगड तालुक्यात ग्रामीण विकासाला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:38 IST

या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.

मुंबई : पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्पाचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले असून, २०२७ च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे. त्यातील ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या भागातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. केआयडीसीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसीने २७ जुलै २००६ रोजी पीव्हीआर प्रोजेक्ट्स यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आहे. धरणाद्वारे पाणीपुरवठा योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.

या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच देहरजी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.  या प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होऊन या भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होईल.डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

कोणाला किती पाणी ?वसई-विरार महापालिकेसाठी १९० एमएलडी पाणी राखीवपाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी पाणीसिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडीपाणी वापराची क्षेत्रे - वसई-विरार महानगरपालिका, सिडको, पालघर जिल्हा परिषद. 

टॅग्स :palgharपालघर