शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

वसईतील खेळाडूचा विजेच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:38 IST

वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

वसई : वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याला अत्यवस्थ स्थितीत बंगली येथील कार्डिनल ग्रेशीयस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.उत्कृष्ट शूटिंगबॉलपटू असलेल्या मनिषने तालुका व जिल्हापातळीवरील अनेक शूटिंगबॉल स्पर्धांत चांगली कामगिरी केली होती. १९९७ साली १९ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची ठाणे जिल्ह्यातून निवड झाली होती.वसई ते लेह-लडाख प्रवास तसेच समुद्रसपाटीहून ५६०२ मीटर (१८३८० फूट) हा जगातील सर्वांत उंच असलेल्या खारदूंगला पास या मार्गावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेत त्याचा यशस्वी सहभाग होता.वसई अ‍ॅडव्हेंचर क्लब या गिरिभ्रमण संस्थेचा सभासद असलेल्या मनिषच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी दीप्ती, आई उषा व वडील भारत वर्तक असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू