शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

वसईतील खेळाडूचा विजेच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:38 IST

वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

वसई : वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याला अत्यवस्थ स्थितीत बंगली येथील कार्डिनल ग्रेशीयस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.उत्कृष्ट शूटिंगबॉलपटू असलेल्या मनिषने तालुका व जिल्हापातळीवरील अनेक शूटिंगबॉल स्पर्धांत चांगली कामगिरी केली होती. १९९७ साली १९ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची ठाणे जिल्ह्यातून निवड झाली होती.वसई ते लेह-लडाख प्रवास तसेच समुद्रसपाटीहून ५६०२ मीटर (१८३८० फूट) हा जगातील सर्वांत उंच असलेल्या खारदूंगला पास या मार्गावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेत त्याचा यशस्वी सहभाग होता.वसई अ‍ॅडव्हेंचर क्लब या गिरिभ्रमण संस्थेचा सभासद असलेल्या मनिषच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी दीप्ती, आई उषा व वडील भारत वर्तक असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू