शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

रेती उत्खननामुळे भाईंदर पुलाला धोका?, रात्रीच्या वेळी रेतीचोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 11:35 PM

नायगाव-भाईंदर यांना जोडणारा रेल्वे पूल रेती उत्खननामुळे धोक्यात आला आहे.

वसई : नायगाव-भाईंदर यांना जोडणारा रेल्वे पूल रेती उत्खननामुळे धोक्यात आला आहे. रेल्वे पुलाच्या जवळच रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान सक्शन पंपाद्वारे ५ ते ६ बोटींद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात असल्याचे निदर्शनास आले असून कारवाईची मागणी केली जात आहे.भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावरून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करीत असतात. या पुलाच्या पश्चिमेकडे रेतीमाफियांकडून सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. दरम्यान, शनिवारी पहाटे काही मच्छीमारांनी रेती उत्खनन करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न असता त्यांनी रेती उत्खनन करण्यास आम्हाला आमच्या मालकाने सांगितले आहे, असे उत्तर दिले.