शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:05 IST

सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले.

ठळक मुद्दे पावसाळ्यात पायथ्यालगतच्या गावांमध्ये विविध जातींचे साप वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले.घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी पकडली होती.

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी - कैनाड गावच्या मेरेपाड्यावरील आदिवासीच्या घरातून सोमवार, 8 जुलैच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास 9 फूट लांब 13 किलो वजनाच्या मादी अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. रविवार 7 जुलै रोजी सावटा गावच्या घोनगरपाडा येथे घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी पकडली होती.या तालुक्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून मोठे क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पायथ्यालगतच्या गावांमध्ये विविध जातींचे साप वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. याकरिता वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन ही संस्था वन विभागाच्या माध्यमातून अशा सापांचे रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडते. सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले. तर सोमवारी पहाटे कैनाड या गावातून अजगर घरात शिरल्याबाबत लाडकू भिव्या मेरे यांनी संपर्क साधल्यानंतर सागर पटेल यांनी घटनास्थळी जाऊन झोपडीच्या छतातून आत प्रवेश करणाऱ्या मादी अजगराला पकडले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारsnakeसाप