शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:30 IST

Coronavirus : वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसाय उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची प्रत्येकालाच जाणीव झाली आहे. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी काही भाजी विक्रेते मैलोन मैल पायपीट करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. यामध्ये भाजी विक्रेते मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रस्त्यावर पूर्णच शुकशुकाट...त्यात कडाक्याचं पडलेले ऊन... उन्हापासून बचावासाठी कुठलेच डोक्यावर संरक्षण नाही...हाती पाण्याची बॉटल ही नाही...निव्वळ भाजीपाला लादलेली हाती सायकल हाकत नालासोपारा पूर्वेतील असंख्य छोटे भाजी विक्रेते राजोडी ते अर्नाळा भागातून पायपीट करत आहेत.  विशेष म्हणजे वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे. त्यामुळे असंख्य विक्रेत्यांना संध्या वसई, नालासोपारा व विरार मधील गावपट्ट्या तून भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच शहरात अत्यावश्यक सोडून खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मंडईत भाजीचं पोहोचत नाही आहे. त्यामुळे भाजी विक्रीसाठी माल कुठून आणावा असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला होता.

दरम्यान या प्रश्नांवर मात करण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी सायकल हाती धरत अर्नाळा, राजोडी परिसर गाठायला सुरुवात केली आहे. रोज दुपारनंतर हे भाजी विक्रेते चार-पाच सायकलीसह अर्नाळा परिसरात जातात. तेथील स्थानिक शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करून ती सायकलवर लादून आपले घर गाठतात. त्यानंतर या भाज्या आपआपल्या परिसरात विकतात. त्यांतून काही पैसे हाती लागल्यावर आपली गुजराण करत आहेत.

विशेष म्हणजे या भाजी विक्रेत्यांना आर्थिक मंदी सतावत आहे. या मंदीतून कसे सावरायचे अशा विचारात ते गुरफटले आहेतं. तज्ज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. त्यामुळे ते अशाप्रकारे भर दुपारच्या उन्हात भली मोठी पायपीट करून भाजी विक्रीद्वा रे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रयत्न नक्की त्यांना मंदीतून सावरण्यास काही अंश मदत ठरेल अशी अपेक्षा बाळगून ते आहेत.

भाजी विकता येत नसल्याने मंदीची चिंता सतावते होती. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी आम्ही राजोडी वरून माल आणून विकत आहोत. यामधून थोड फार तरी सावरता येईल.

आत्माराम गुप्ता, भाजी विक्रेता

घरची आर्थिक घडी सोडवण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो आहे. असे किती दिवस विना धंद्याचे काढता येणार आहेत. त्यामुळे आम्ही इतक्या लांबून माल आणून विकत आहोत.

राकेश यादव, भाजी विक्रेता

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार