शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नोटाबंदी निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा, माजी राज्यमंत्री गावित यांच्यासह अनेकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:46 IST

भाजपा प्रणित सरकारने एका वर्षापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी करून त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत

पालघर : भाजपा प्रणित सरकारने एका वर्षापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी करून त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा दावा केला. ते आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चा समोर बोलत होते.भाजप सरकारच्या नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा दिन हापालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, प्रदेशचे दत्ता नर, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, नगरसेविका डॉ.उज्वला काळे आदींनी मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. या रॅलीस २ वाजता चार रस्ता शिवाजी चौकामधून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत शेकडो गाड्या चा ताफा ह्या मोर्चात सहभागी झाला होता. सर्व मोर्चेकºयांनी हाताला काळी पट्टी बांधून भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या. नोटा बंदीच्या निर्णयानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी लावलेल्या रांगेत उभ्या असलेल्या १५० निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे. काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नोट बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असताना १६ हजार कोटी रुपये बँकाकडे परत येऊ शकलेले नाहीत. या नोटा बंदी मुळे दहशतवादी कारवाया थांबलेल्या नसून काश्मीर मध्ये आतापर्यंत ८० जवान तर ५१ निरपराध नागरिकांचे बळी गेल्याचे जिल्हाध्यक्ष केदार काळे ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :Note BanनोटाबंदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस