शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

श्री सदस्यांची जिल्ह्यात ७० विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:00 IST

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही स्थिती उघड असतांना जिथे अनेकांनी पाणी विक्रीची दुकानदारी सुरु केल्याचे विदारकता दिसत असतांना जिल्ह्यातील तब्बल ६५० श्री सदस्यांनी विविध तालुक्यातील ७० विहिरी श्रमदानाद्वारे स्वच्छ करुन जनसामान्य व सेवाभावी संस्थांना एक वस्तूपाठ आखुन दिला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईची मोठी झळ पोचल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात कोसो मैलाची पायपीट करावी करावी लागत असल्याने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाद्वारे शेकडो विहीरीमधील गाळ काळण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळत असताना गावागावातील विहिरी आणि बोअरवेल मध्ये गाळ साचत पाण्याचे स्त्रोत्र बंद झाले होते. याचा परिणाम आदिवासी बहुल भागासह शहरी भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. त्यामुळे पाण्या अभावी नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करण्याच्या विचाराने धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाऊल उचलण्यात आले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या विचारातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर,प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मुलन, समाजातील घटकांवर मार्गदर्शन आणि मदत कार्य, पाणपोई व्यवस्था, स्वच्छता अभियान विहीर स्वच्छता अभियान जलपुनर्भरण अभियान अशा अनेक उपक्र मांतून समाज सेवा चे कार्य देशभरात अखंड चालू आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून महाराष्ट्र शासनामार्फत २००८ मध्ये डॉ. नानासाहेब तथा (नारायण) धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तीर्थरूप आप्पासाहेब तथा (दत्तात्रेय) धर्माधिकारी यांना केंद्र शासनाद्वारे २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.- विविध गावांमधून दि. ३० मे, बुधवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून अभियानाला सुरूवात करण्यात आली. पालघर जिल्ह्यांमधून एकूण ७० विहिरीमधून ओला १८.१९५ टन व सुका १.८२५ टन गाळ काढण्यात आला. हे अभियान पालघर जिल्ह्यातील सफाळे, विराथन, पालघर, बोईसर, नवापूर, तारापूर, चिंचणी, केव, कांदरवन, कोरे, मासवण, नावझे, शिरगाव, मुरबे, मनोर, डहाणू. धाकटी- डहाणू, नागझरी, उंबरगाव, सातपाटी, वडराई, केळवे, अशा विविध गावांमध्ये ६५० श्री सदस्यांनी या उपक्र मात सहभागी होत स्वत: विहिरीत उतरून स्वच्छता केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार