शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

चिकूला फळ विमा लागू , हप्ता निर्धारीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:05 AM

मृग बहार २०१८ करिता हवामानावर आधारित चिकूला फळपीक विमा योजना लागू झाली आहे. या करिता सहभाग ऐच्छिक असून ३० जून रोजी बँकांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : मृग बहार २०१८ करिता हवामानावर आधारित चिकूला फळपीक विमा योजना लागू झाली आहे. या करिता सहभाग ऐच्छिक असून ३० जून रोजी बँकांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. पालघर जिल्ह्यात टाटा एआयजी इन्शुरन्स ही कंपनी ही योजना राबवत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तिचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी केले आहे.कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड आणि सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात चिकू फळासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाºया शेतकºयांसाहित इतर शेतकरी भाग घेऊ शकतात. पीक कर्ज घेणाºया शेतकºयांसाठी योजनेतील सहभाग बंधनकारक असून बिगर कर्जदारांकरिता सहभाग ऐच्छिक राहणार आहे.बिगर कर्जदार शेतकरी ३० जून पर्यन्त बँकेत विमा हप्ता जमा करून सहभागी होऊ शकतात. त्या करिता जमिनधारणा सातबारा, ८ अ उतारा आणि पीक लागवडीचा दाखला आदि कागदपत्र आवश्यक आहेत. हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के मर्यादेत राहणार आहे. या हून अधिकचा हप्ता केंद्र तसेच राज्य शासनाकडून अनुदान म्हणून थेट कंपनीकडे जमा करण्यात येतो.या विमा योजनेअंतर्गत धोक्याच्या ट्रीगर्स कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या सर्व शेतकºयास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. अल्प, अत्यल्प, भूधारक, मोठे शेतकरी या सर्व प्रकारच्या शेतकºयांकरिता सारखाच विमा हप्ता आहे. तो संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा कंपनीने नमूद केलेल्या वास्तवदर्शी विमा हप्ता या पैकी जो कमी असेल तो लागू राहणार आहे. यामुळे चिकू बागायतदारात सध्या अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.प्रतिहेक्टर विमा हप्ता २,७५० रु पये आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१८ या कलावधीत कमाल नुकसान भरपाई रक्कम प्रतिहेक्टर ५५ हजार आहे. या कालावधीत सापेक्ष आर्द्र्रता ९० टक्क्यांपेक्षा जास्त सलग पाच दिवस राहिल्यास २५ हजार नुकसान भरपाई देय असून सलग १० दिवस राहिल्यास ५५ हजार रु पये देय राहणार आहे.-आर. यू. ईभाड, कृषी अधिकारी, डहाणू

टॅग्स :Vasai Virarवसई विरार