शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वसईचा चिमाजी अप्पा किल्ला २१ हजार दिव्यांनी उजळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:33 IST

वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई/नालासोपारा : वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दीपपूजना दिवशी तब्बल २१ हजार पणत्या वसईच्या किल्ल्यात लावण्यात येणार असून तालुक्यातील प्रत्येक गावाला ५०१ दिवे आणण्याचे आवाहन या संस्थेने केले आहे.

पोर्तुगिजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१ हजार मावळे हुतात्मा झाले. दिवाळीत संपूर्ण वसई - विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात. तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा तसेच बलिदानाचा साक्षीदार असलेला हा वसईचा चिमाजी अप्पा किल्ला चोहोबाजूंनी अंधारात असतो. मराठा सैन्य तसेच भारतीय जवानांमुळेच आपण सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी करीत असताना त्या पराक्र मी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी ‘टीम आमची वसई’तर्फे वसई किल्ल्यात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे वसई दुर्ग दीपोत्सव साजरा होणार आहे. या दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात येणार आहे.संस्थेने केले आवाहन प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थावरही पणत्या तसेच तोरण लावून रांगोळी काढण्यात येणार आहे. यासाठी किमान एक पणती, तेल तसेच वाती घेऊन येण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :FortगडDiwaliदिवाळी