शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

चिकूचे भाव गडगडले; उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:50 IST

उत्पादन नव्हते तेव्हा चढे दर, आता उत्पादन वाढले तर भाव गडगडल्याने चिकू उत्पादक पुरता हवालिदल बनला आहे. उत्पादन खर्चाची रक्कमही वसूल होणार नसून विम्याचा हप्ता मिळण्यास नेहमी उशीर का केला जातो अशी खंत, त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : उत्पादन नव्हते तेव्हा चढे दर, आता उत्पादन वाढले तर भाव गडगडल्याने चिकू उत्पादक पुरता हवालिदल बनला आहे. उत्पादन खर्चाची रक्कमही वसूल होणार नसून विम्याचा हप्ता मिळण्यास नेहमी उशीर का केला जातो अशी खंत, त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.या तालुक्यात ७४२७.३८ हेक्टर क्षेत्र चिकु लागवडीखालील आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने आणि वादळामुळे उत्पादन घटले. या वर्षी जुलै ते आॅगस्ट (पहिला आठवडा) या २७ दिवसांच्या काळात अतिवृष्टीने फायटोपथोरा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. या सर्वांमुळे झाडांवर फळं नव्हती. ऐन सणासुदीच्या हंगामात भाव गगनाला भिडले होते. जुलै ते आॅक्टोबर या दरम्यान प्रतवरीनुसार पहिल्या क्रमांकाचा चिकू १०० ते १२०, दुसरा ८० ते ९० आणि सर्वात कमी दर्जाचा (गोटी चिकू) ४० ते ५० रु पये प्रतिकिलोचा दर मिळत होता. यावर्षी कधी नव्हे असा १५० रुपयांचा ऐतिहासिक दर सुद्धा मिळाला आहे. मात्र दिवाळीनंतर उत्पादन वाढले तसा भाव गडगडायला प्रारंभ झाला. आता पहिल्या क्र मांकाला २०, दुसऱ्याला १० आणि गोटी फळांना ५ ते ६ प्रतिकिलो दर आहे. त्यामुळे अशीच स्थिती राहिल्यास उत्पादन खर्चही वसूल होणे जिकरीचे बनेल असे नरपडचे चिकू उत्पादक देवेंद्र राऊत यांनी सांगितले. तर मृग बहाराकरिता चिकू फळ पीक विमा लागू झाला आहे. तो आॅक्टोबर अखेरीस मिळणे क्र मप्राप्त होते. मात्र गतवर्षी प्रमाणे मे मिहन्यापर्यंत वाट पाहावी लागणार का? असा सवाल त्यांनी बँका आणि शासनाला केला आहे. विमा रक्कम मिळण्यास उशीर होणार असल्यास शेतकºयांना व्याजासकट मिळणे आवश्यक असल्याच्या मागणी जोर धरला आहे.चिकू आणि नारळाला हमी भाव, प्रक्रि या उद्योगाला चालना, निर्यातक्षम बाजारपेठ आणि शीतगृहे आदी सुविधा तत्काळ मंजूर होण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न आवश्यकता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.उत्सव काळात झाडावर फळं नव्हती, तेव्हा चांगला भाव होता. आत्ता फळं आहेत मात्र दर खूपच कमी झालेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी होत असून त्याकरिता हमीभाव मिळालाच पाहिजे. विम्याची रक्कम मिळण्यात होणाºया दिरंगाईची चौकशी अपेक्षित आहे.- देवेंद्र राऊत,चिकू बागायतदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार