शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

चारोटी टँकर स्फोटातील मृतांचे कुटुंबीय चार वर्षांनतरही मदतीपासून उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:32 IST

वीटभट्टीवर जाण्यासाठी महामार्गावर खाजगी वाहनात बसून ती सुटण्याची वाट पाहत असताना चारोटी नाका येथे भरधाव वेगाने येणारा रसायनचा टैंकरचा ताबा सुटुन अपघात घडला होता.

कासा : डहाणू तालुक्यातील कैनाड या गावातील कुटुंब मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर २२ मार्च २०१४ रोजी वीटभट्टीवर जाण्यासाठी महामार्गावर खाजगी वाहनात बसून ती सुटण्याची वाट पाहत असताना चारोटी नाका येथे भरधाव वेगाने येणारा रसायनचा टैंकरचा ताबा सुटुन अपघात घडला होता. या घटनेमध्ये विस्फोट होऊन एकाच कुटुंबातील ६ जणांचा बळी गेला होता.यात सुनील उंबरसाडा, रीना उंबरसाडा, तेजस उंबरसाडा, पायल उंबरसाडा यांच्यासह अंजली बोबा , सीता बुंधाडा, याच्यासोबत इतर ४ असे एकूण १० बळी गेले होते. याबाबत कैनाड या गावातील कुटुबियांनी त्यांची व्यथा लोकमत समोर मांडली चार वर्ष होऊनही त्यांना कुठलीही मदत मिळाली नसल्याचे सांगताना वयोवृद्धाना अश्रु अनावर झाले होते. त्यांच्या घरातील कमवता हातच त्यांच्यात नसल्याने त्यांना आज इकडून तिकडून उसनवारी मागून आयुष्य जगावे लागत आहे.याबाबत पाठपुरावा करून सुद्धा मदत मिळालेली नाही. अंकिता व विघ्नेश यांचे पालकत्व हरवल्याने त्यांना शिक्षण तसेच उदरिनर्वाहासाठी दारोदार भटकावे लागत आहे. त्यांना आजतागायत मदत मिळालेली नाही.