शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

चारोटी टँकर स्फोटातील मृतांचे कुटुंबीय चार वर्षांनतरही मदतीपासून उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:32 IST

वीटभट्टीवर जाण्यासाठी महामार्गावर खाजगी वाहनात बसून ती सुटण्याची वाट पाहत असताना चारोटी नाका येथे भरधाव वेगाने येणारा रसायनचा टैंकरचा ताबा सुटुन अपघात घडला होता.

कासा : डहाणू तालुक्यातील कैनाड या गावातील कुटुंब मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर २२ मार्च २०१४ रोजी वीटभट्टीवर जाण्यासाठी महामार्गावर खाजगी वाहनात बसून ती सुटण्याची वाट पाहत असताना चारोटी नाका येथे भरधाव वेगाने येणारा रसायनचा टैंकरचा ताबा सुटुन अपघात घडला होता. या घटनेमध्ये विस्फोट होऊन एकाच कुटुंबातील ६ जणांचा बळी गेला होता.यात सुनील उंबरसाडा, रीना उंबरसाडा, तेजस उंबरसाडा, पायल उंबरसाडा यांच्यासह अंजली बोबा , सीता बुंधाडा, याच्यासोबत इतर ४ असे एकूण १० बळी गेले होते. याबाबत कैनाड या गावातील कुटुबियांनी त्यांची व्यथा लोकमत समोर मांडली चार वर्ष होऊनही त्यांना कुठलीही मदत मिळाली नसल्याचे सांगताना वयोवृद्धाना अश्रु अनावर झाले होते. त्यांच्या घरातील कमवता हातच त्यांच्यात नसल्याने त्यांना आज इकडून तिकडून उसनवारी मागून आयुष्य जगावे लागत आहे.याबाबत पाठपुरावा करून सुद्धा मदत मिळालेली नाही. अंकिता व विघ्नेश यांचे पालकत्व हरवल्याने त्यांना शिक्षण तसेच उदरिनर्वाहासाठी दारोदार भटकावे लागत आहे. त्यांना आजतागायत मदत मिळालेली नाही.