शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:28 IST

पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.

पालघर : पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.विश्रामपूर (खडकोली) येथे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, बॅफ व बीएमएसच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर संपन्न झाले आहे. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी विश्रामपूर गावात स्वच्छता अभियान राबविले, १० शौच खड्डे खोदण्यात आले, झाडांच्या वाढीच्यादृष्टीने सागाच्या झाडांची फूट विरणी करण्यात आली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुऊन विद्यार्थ्यांची नखे काढण्यात आली, तसेच नदीच्या पाण्यातील गाळ काढून पाणी अडविण्याच्या दृष्टीने ४५ फुट लांबीचा वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व बौद्धिक विकासासाठी डॉ. उमेश दुम्पलवार, पत्रकार निरज राऊत, पंकज राऊत, प्रशांत पाटील, डॉ. हेमंत मुकणे आदींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिबिरा दरम्यान मुंबई विद्यापीठाचे रासेयोचे समन्वयक बाबासाहेब बिडवे, रासेयोचे विभाग समन्वयक प्रा. विवेक कुडू, वनविभाग अधिकारी अमोल पिंपळे, विश्रामपूर गावाचे सरपंच संतोष तर यांनी शिबिराला भेटी दिल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार