शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:28 IST

पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.

पालघर : पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.विश्रामपूर (खडकोली) येथे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, बॅफ व बीएमएसच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर संपन्न झाले आहे. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी विश्रामपूर गावात स्वच्छता अभियान राबविले, १० शौच खड्डे खोदण्यात आले, झाडांच्या वाढीच्यादृष्टीने सागाच्या झाडांची फूट विरणी करण्यात आली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुऊन विद्यार्थ्यांची नखे काढण्यात आली, तसेच नदीच्या पाण्यातील गाळ काढून पाणी अडविण्याच्या दृष्टीने ४५ फुट लांबीचा वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व बौद्धिक विकासासाठी डॉ. उमेश दुम्पलवार, पत्रकार निरज राऊत, पंकज राऊत, प्रशांत पाटील, डॉ. हेमंत मुकणे आदींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिबिरा दरम्यान मुंबई विद्यापीठाचे रासेयोचे समन्वयक बाबासाहेब बिडवे, रासेयोचे विभाग समन्वयक प्रा. विवेक कुडू, वनविभाग अधिकारी अमोल पिंपळे, विश्रामपूर गावाचे सरपंच संतोष तर यांनी शिबिराला भेटी दिल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार