शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

शेंदुराचे देवही मिशन स्वच्छतेत अपयशी, आरोग्याचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:39 IST

सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले

पालघर: सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले असून काही ग्रामस्थ नवनवीन ठिकाणे शोधून आपला कचरा रस्त्याच्या कडेला फेकुन बेपर्वाईचे दर्शन घडवीत आहेत.तालुक्यातील सातपाटी हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जात असून २०११ च्या जनगणने नुसार १७ हजार ३२ इतकी लोकसंख्या कागदोपत्री असली तरी मासेमारी ह्या प्रमुख व्यवसायाशी निगिडत असलेले शेकडो लोक रहात असल्याने सुमारे ३० ते ३५ हजाराच्या वर लोकसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सोयीसुविधा पुरविण्या बाबत मोठी कसरत करावी लागत आहे.सातपाटी गावातून निर्माण होणारा कचरा गोळा करून तो सध्या गावाच्या बाहेरील समुद्र किनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकला जात असल्याने तोच कचरा भरतीने पुन्हा समुद्रात जाऊन समुद्राचे प्रदूषण होत मच्छीमारांच्या जाळा मध्ये अडकला जात आहे. तर दुसरीकडे गावात (ओहोळीत) निर्माण झालेल्या डिम्पंग ग्राउंडवर टाकलेला कचरा जाळला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. हा कचरा गावा बाहेर डिम्पंग ग्राउंड बनवून तिथे टाकण्यासाठी साठी जागा मिळावी हा ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव परत आल्याने ग्रामपंचायती पुढे कचºयाचे संकट उभे राहिले आहे. मात्र नियोजित डिम्पंग ग्राउंडच्या जागेत होणाºया बेकायदेशीर अतिक्र मणाकडे मात्र महसूल आणि वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपाय म्हणून शेंदूराची दगडे ठेऊनही लोकांना भीती वाटन नसून कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान