शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

शेंदुराचे देवही मिशन स्वच्छतेत अपयशी, आरोग्याचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:39 IST

सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले

पालघर: सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले असून काही ग्रामस्थ नवनवीन ठिकाणे शोधून आपला कचरा रस्त्याच्या कडेला फेकुन बेपर्वाईचे दर्शन घडवीत आहेत.तालुक्यातील सातपाटी हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जात असून २०११ च्या जनगणने नुसार १७ हजार ३२ इतकी लोकसंख्या कागदोपत्री असली तरी मासेमारी ह्या प्रमुख व्यवसायाशी निगिडत असलेले शेकडो लोक रहात असल्याने सुमारे ३० ते ३५ हजाराच्या वर लोकसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सोयीसुविधा पुरविण्या बाबत मोठी कसरत करावी लागत आहे.सातपाटी गावातून निर्माण होणारा कचरा गोळा करून तो सध्या गावाच्या बाहेरील समुद्र किनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकला जात असल्याने तोच कचरा भरतीने पुन्हा समुद्रात जाऊन समुद्राचे प्रदूषण होत मच्छीमारांच्या जाळा मध्ये अडकला जात आहे. तर दुसरीकडे गावात (ओहोळीत) निर्माण झालेल्या डिम्पंग ग्राउंडवर टाकलेला कचरा जाळला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. हा कचरा गावा बाहेर डिम्पंग ग्राउंड बनवून तिथे टाकण्यासाठी साठी जागा मिळावी हा ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव परत आल्याने ग्रामपंचायती पुढे कचºयाचे संकट उभे राहिले आहे. मात्र नियोजित डिम्पंग ग्राउंडच्या जागेत होणाºया बेकायदेशीर अतिक्र मणाकडे मात्र महसूल आणि वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपाय म्हणून शेंदूराची दगडे ठेऊनही लोकांना भीती वाटन नसून कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान