शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:25 AM

प्रत्येक घरात वीज दिल्याचा दावा करणाऱ्यांनी : मोखाडा, तलासरीत सर्वेक्षण करावे

पालघर : बहुजन विकास आघाडीचे नेते आ.हितेंद्र ठाकूर व उमेदवार बळीराम जाधव या दोघांनी बुधवारी जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला. बळीराम जाधव यांनी मोखाडा, जव्हार, खोडाळा व विक्र मगड या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते भारावून गेले. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, हे सरकार गोरगरीबांचे नसून मूठभर उद्योगपतीसाठी राबणारे सरकार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असतांना, राज्य सरकार मात्र आपल्याच मस्तीत आहे. ग्रामीण भागात हजारो आदिवासी मुले कुपोषणांमुळे मरणाच्या दारात आहेत, परंतु सरकारला त्याची चाड नाही. गुरांना चारा नाही, आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नाही, मनरेगा योजनेंतर्गत असलेली कामे बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पायपीट करावी लागत आहे, अशी स्थिती असताना सरकार मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई,नालासोपारा व वसई गावात झालेल्या चौकसभेत सरकारच्या गैरकारभारावर चौफेर टीका केली.ते म्हणाले, अच्छे दिन राहिले दूर, पूर्वी होते ते दिवस राहिले म्हणजे आपण खूप काही मिळवल्यासारखे होईल, काँग्रेसच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलून स्वत:च्या नावावर खपवणारे हे सरकार आहे.३५० चा सिलिंडर ८०० ला हे अच्छे दिन म्हणायचे का?ही मंडळी मते मागायला आली की त्यांना जाब विचारा.गॅस सिलिंडर ३५० रु. होता तो आता ८०० रु . झाला. याला आपण अच्छे दिन म्हणायचे का ?देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली, असा दावा करणार्या मोदी सरकारने मोखाडा भागात अंधारात चाचपडणाºया गावांचे सर्व्हेक्षण करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर