शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:39 IST

भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे

जव्हार: भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तीन तालुक्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शेतकºयांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही. पत्रकारांनी यांनी कृषी मधून मिळणारे साहित्य आता शेतकरी खरेदी करा व बिल जोडून नंतर ५० टक्के सबिसडी घ्या तशेच विदर्भ ,मराठवाडा इकडे शेततळी आणि आपलं कडील शेततळे अनुदानात फरक कसा? मात्र याबाबत मला माहित नसून मंत्रयात माहिती घेऊन सांगतो असे अवधूत वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगतीले.राज्य सरकारचे शेतकरी धोरण व योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोह्चवावी यासाठी जव्हार येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.भाजपा सरकार २०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना या सरकारने अनेक प्रकल्प अपूर्ण ठेवले आहेत. शासकीय योजनेतील विविध क्षेत्रातील कामे न करता भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. तसेच शेतकºयांना कर्जमाफी न करता पैसे बँकांना दिले होते. सहकार क्षेत्रात मक्तेदारी करून शेतकºयांना वाºयावर सोडले होते. तसेच काँग्रेसने राष्टÑवादीने त्यांच्या काळात तिजोरी रिकामी केली होती. परंतु फडणवीस सरकार आल्यापासून नियोजन करून चांगले कामे करायला सुरवात केली असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार