शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:39 IST

भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे

जव्हार: भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तीन तालुक्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शेतकºयांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही. पत्रकारांनी यांनी कृषी मधून मिळणारे साहित्य आता शेतकरी खरेदी करा व बिल जोडून नंतर ५० टक्के सबिसडी घ्या तशेच विदर्भ ,मराठवाडा इकडे शेततळी आणि आपलं कडील शेततळे अनुदानात फरक कसा? मात्र याबाबत मला माहित नसून मंत्रयात माहिती घेऊन सांगतो असे अवधूत वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगतीले.राज्य सरकारचे शेतकरी धोरण व योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोह्चवावी यासाठी जव्हार येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.भाजपा सरकार २०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना या सरकारने अनेक प्रकल्प अपूर्ण ठेवले आहेत. शासकीय योजनेतील विविध क्षेत्रातील कामे न करता भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. तसेच शेतकºयांना कर्जमाफी न करता पैसे बँकांना दिले होते. सहकार क्षेत्रात मक्तेदारी करून शेतकºयांना वाºयावर सोडले होते. तसेच काँग्रेसने राष्टÑवादीने त्यांच्या काळात तिजोरी रिकामी केली होती. परंतु फडणवीस सरकार आल्यापासून नियोजन करून चांगले कामे करायला सुरवात केली असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार