शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक; वसई महावितरण कार्यालयासमोर केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 21:15 IST

उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली

आशिष राणे 

वसई -वाढीव विजबिलावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशकडून आंदोलन जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद वसईत सोमवारी जोरदार उमटले. वसई महावितरण कार्यालयासमोर भाजपाने जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वाढीव विजबिलांची होळी करत राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात "चोर चोर बिजली चोर" अशा अनेक घोषणा देत आपला रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, फक्त स्वतःच्या विकासासाठी एकत्रित आलेल्या तीन पक्षांची तिघाडी तय्यार करून अनैसर्गिक पणे उदयास आलेल्या या महाभकास आघाडी कडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाहीत. जनतेचा कौल झुगारून ही आघाडी तय्यार झाली आहे, त्यामुळे जनतेशी व त्यांच्या भावनांशी या सरकारला काही देणंघेणं नाही. असे ते म्हणाले.

उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी उत्तम कुमार यांना व उपस्थितांना देण्यात आली. तसेच यावेळी ऍड. साधना धुरी यांनी बोलताना, असंवेदनशील असे हे सरकार आहे. वेळीच या सरकारची उचलबांगडी होणे गरजे आहे. अशी टीका त्यांनी महाआघाडी सरकारवर केली.

यावेळी जिल्हा सचिव अपर्णा पाटील, रमेश पांडे, सुरेश देशमुख, सिद्धेश तावडे, मयांक सेठ, सुधान्शु चौबे, मेथीव कोलासो, महेश सरवणकर, किरण पवार, केतन गांधी, संजय अचीपालिया, रिटा  इस्सार, दिनेश मकवाना, इकबाल मुखी, आशिष सुळे, एबीन अब्राहम, एच. आर. सकसेना, ऋषी वोरणी, अभिजीत आचारी, शैली डांग आदी पदाधिकारी व मोठ्याप्रमाणात नागरीक उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाelectricityवीज