शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

भातलावणीची कामे वसई तालुक्यात सुरू, ८ हजार हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:33 IST

वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पारोळ : वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.भात शेतीच्या कामातील मशागतीचे उलकटनी, राबपेरणी असे महत्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता चिखलणी सुरु झाली आहे. या दरम्यान भात रोपाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्या दृष्टिने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी वसई तालुक्यात खतांचाही मुबलक पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. कारण भात लावणी नंतर पीक चांगले येण्यासाठी खतांचा डोस दोनदा भात पिकाला द्यावा लागतो. या मुळे उत्पादन खर्चात ही वाढ झाली आहे.या वर्षी पेरणी योग्य पाऊस झाल्याने राबातील भात रोप लावणीसाठी तयार झाली असल्याने पाऊस पडताच वसई ग्रामीण भागात काही शेतकऱ्यांनी भात लावणीची सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी मजुरांची जुळवाजुळवी करण्याच्या मागे लागले आहेत.या वर्षी तासाचे ट्रॅक्टरचे दर, मजूरी, बी- बियाणे, खते या वर्षी महाग झाले असल्याने भात शेती करणे परवडत नसल्याचे माजिवलीचे शेतकरी कमलाकर पारधी यांनी लोकमतला सांगितले.वसई तालुक्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज देण्याचे काम वेगात चालू असून त्या साठी शेतकरी मेळावे घेण्यात येत आहेत. त्यांचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा.- राजेश पाटील, संचालकठाणे जिल्हा मध्यवर्तीसहकारी बैंक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार