शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ; संबंधित शासकीय यंत्रणांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:42 IST

या योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पालघर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यात राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार ८३ हजार कोटी रु पयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

राज्य शासनामार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून योजनेचा उद्देश, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रतेचे निकष, अपात्रता, योजनेची कार्यपद्धती, जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्यपद्धती तसेच जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागांची भूमिका याबाबत जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. शेतकºयांना खरीप-२०२० या हंगामात कर्ज घेण्यासाठी पात्र करणे तसेच सुमारे ३० लाख शेतकºयांना अल्पमुदत पीककर्ज मिळण्यासाठी सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अल्प मुदत पीक कर्ज- हंगामी पीक कर्ज व किसान क्रे डिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज तसेच पुनर्गठित कर्ज- मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केलेले अल्पमुदत पीक कर्ज असे कर्जाचे प्रकार आहेत.

अल्प मुदत पीक कर्ज दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरित केलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल अधिक व्याज) व परतफेड न केलेले २ लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या १२ हजार शेतकºयांच्या बँक खात्याशी त्यांचे आधारकार्ड जोडले जाणार आहेत.योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळाया योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी या कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचाºयांना या योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शेतकºयांची अचूक माहिती भरून या योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले. या वेळी त्यांनी पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला.

टॅग्स :Farmerशेतकरी