शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ; संबंधित शासकीय यंत्रणांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:42 IST

या योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पालघर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यात राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार ८३ हजार कोटी रु पयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

राज्य शासनामार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून योजनेचा उद्देश, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रतेचे निकष, अपात्रता, योजनेची कार्यपद्धती, जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्यपद्धती तसेच जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागांची भूमिका याबाबत जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. शेतकºयांना खरीप-२०२० या हंगामात कर्ज घेण्यासाठी पात्र करणे तसेच सुमारे ३० लाख शेतकºयांना अल्पमुदत पीककर्ज मिळण्यासाठी सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अल्प मुदत पीक कर्ज- हंगामी पीक कर्ज व किसान क्रे डिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज तसेच पुनर्गठित कर्ज- मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केलेले अल्पमुदत पीक कर्ज असे कर्जाचे प्रकार आहेत.

अल्प मुदत पीक कर्ज दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरित केलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल अधिक व्याज) व परतफेड न केलेले २ लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या १२ हजार शेतकºयांच्या बँक खात्याशी त्यांचे आधारकार्ड जोडले जाणार आहेत.योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळाया योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी या कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचाºयांना या योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शेतकºयांची अचूक माहिती भरून या योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले. या वेळी त्यांनी पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला.

टॅग्स :Farmerशेतकरी