शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ही लढाई आदिवासींच्या अस्मितेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:47 IST

जव्हारमध्ये झाली सभा : उद्धव उतरले रस्त्यावर, कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वे साकारा

जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने वनगा स्वर्गीय चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी, शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे प्रचारासाठी, रस्त्यावर ऊतरले आहे. त्यांनी आज मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा आणि डहाणू तालुक्यातील मतदारांशी संपर्क थेट साधला.ही लढाई, भाजप बरोबर नसून, वनगा कुटुंब आणि आदिवासींच्या अस्मितेची असल्याचे सांगून , उध्दव ठाकरे यांनी आदिवासी मतदारांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, वनगा कुटुंबाला वाळीत टाकले. मात्र, राजेंद्र गावीत यांना दिड वर्षापासून विधानसभेची उमेदवारी देण्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात जाहीर केले. मात्र, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, तीन महिने होऊनही, त्यांचे साधे सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ने केले नाही. त्यावेळी वनगांच्या कुटुंबीयांनी, मातोश्री वर येऊन शिवसेनेनेत प्रवेश केला. वनगांना खरी श्रध्दांजली, अर्पण करण्यासाठी श्रीनिवास यांना निवडून द्यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी या दौऱ्यात केले आहे.तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांनी डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्ने केले मात्र या भाजप सरकारने त्यांना साथ देण्याऐवजी अनावश्यक असे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बडोदा हायवे, प्रकल्प सुरू करु न आदिवासीेंची जमीन उकळ्याचे काम चालविले आहे. ते आपल्याला हाणून पडायचे आहे आणि आपण धनुष्यबाणला मतदान करणार मात्र मतदान केल्यावर लाईट धनुष्यबाणचा जळतो की नाही ते पहिले बघा, आणि आता स्लीप सुद्धा निघणार ती ही पहा असे आवाहन त्यांनी केले.भाजप ने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले नाहीत, ते काय तुम्हाला न्याय देणार असा सवाल त्यांनी केला. भाजप ची पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भाजपने महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ या प्रचारात उतरविले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018