शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

एैना, घानवळ आश्रमशाळा स्थलांतरीत

By admin | Updated: July 5, 2017 05:59 IST

मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये

हुसेन मेमन/लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये घानवळ ही आश्रमशाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळेत स्थलांतरीत करण्यात आली तर एैना ही आश्रमशाळा विक्रमगड तालुक्यातील जुनी साखरे येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. एैना ही शाळा जव्हार तालुक्यातील वादग्रस्त शाळा म्हणून ओळखली जात होती, दरी खोऱ्यातील शेवटच्या टोकाची नॉट रिचेबल अशी होती. कारण कोठल्याही कंपनीचे मोबाईल तथा दूरध्वनी येथे चालत नाहीत, शाळाही भाड्याच्या कुजक्या खोलीत भरत होती, ही प्राथमिक शाळा असून इ. १ ली ते ७ वी पर्यतचे एकूण १९० विद्यार्थी शिकत होते, त्यातील ९२ विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाने एस.टी.बस द्वारे साखरे येथे पोहोचविले . एैना येथील शाळा हलवू नये म्हणून गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, शाळा हलवू नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला, तसेच काही दिवसापुर्वी माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही शाळा हलवू नये यासाठी कार्यालयावर मोर्चा काढला होतो, मात्र तेथे असणाऱ्या असुविधा तसेच राहण्यापासून ते खाण्यापर्यतच्या येण्या-जाण्याच्या समस्याचा पालकांना व विद्यार्थ्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जव्हार प्रकल्पाच्या अधिकारी पवनीत कौर यांनी ही शाळा स्थलांतरीत करण्याकरीता प्रयत्न सुरू केले होते, मात्र काही ग्रामस्थांचा तर स्थानिक राजकिय नेत्यांचा त्याला विरोध होत होता, त्यामुळे अखेर स्थलांतराची बाब गोपनिय ठेऊन जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मदतीने बंदोबस्तात शाळा स्थलांतर करण्यात आली, यावेळी स्थानिक महिलांनी काही वेळ रस्ता अडवून धरला मात्र आढव यांनी महिलांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करून शाळा साखरा येथे सुखरूप हलविण्यात यश मिळविला. तसेच घानवळ शाळा ही मोखाडा तालुक्यातील शेवटच्या गावातील तुटकी फुटकी शाळा असून भाड्याच्या खोलीत भरत होती, तेथे जाण्या येण्याकरीता रस्तेही नव्हते, जंगलातील शेवटच्या टोकाची शाळा असल्यामुळे तेथेही विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. १ ली ते ७ वीचे े २०३ विद्यार्थी तीमध्ये शिक्षण घेत होते. ती ही शाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळा येथे शासकिय ईमारतीत स्थलांतर करण्यात आली., स्थलांतरण आवश्यकच होते : घानवळ येथून विद्यार्थ्यांना गोंदे शाळे पर्यत नेण्याकरीता कार्यालयाने काहीच सोय न केल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यात २०३ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ४५ मुली व ३० मुले अशी एकूण ७५ विद्यार्थ्यांनी शाळेत नावे नोंदविली तसेच गोंदे व साखरे येथे नविन शाळा व वसतीगृहाची इमारात बांधण्यात आलेली असून दोन्ही जुनी व नवीन शाळा समोर समोर असल्यामुळे मुलींच्या निवासाची सोयही नविन वसतीगृहात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे कर्मचारी सुतार यांनी लोकमतला दिली.शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते, एैना शाळा ही खूपच लांब व दऱ्या खोऱ्यातील शाळा होती तेथे विद्यार्थ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते.