शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रिलायन्सविरोधात मनसे मैदानात, जमीन अधिग्रहणप्रकरणी मनमानीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:25 IST

तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नाही.

तलासरी : तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नसल्यामुळे तलासरीत महाराष्ट्र नविनर्माण सेना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरी जवळ महामार्ग अडविला. यावेळी महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रु पये मिळत असताना तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्या साठी संपादित जमिनीला ५९ हजार रु पये असा अल्प मोबदला दिला जात आहे. या बाबत शेतकºयांनी मोबदल्यातील तफावत बाबत विचारणा रिलायन्सच्या अधिकाºयांकडे केली असता वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.शेतकºयांनी अधिकाºयांना मिन्नतवाºया करुनही दाद मिळाली नाही. राजकारण्यांचे दरवाजे झजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकºयांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकºयाच्या मदतीला महाराष्ट्र नविनर्माण सेना धावली व शेतकºयाचे बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केलेशासनाला व रिलायन्सला इशारा देण्यासाठी महामार्ग रोकोचे आंदोलन करण्यात आले. परंतु. त्याची दखल न घेतल्यास या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन्सची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे.मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून ते पेटविल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते दूर करुन आंदोलकांना काबूत आणले. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMNSमनसे