शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रलंबित मागण्यांबाबत चक्काजामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:56 IST

रविवारपर्यंतची मुदत : परिवहन मजदूर युनियनचे व्यवस्थापनाला पत्र

कल्याण : वेतनवाढ आणि रखडलेली पदोन्नती यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात केडीएमटी उपक्रमातील कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन मजदूर युनियनने चक्काजाम आंदोलनाचा इशारा व्यवस्थापनाला दिला आहे. रविवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असे पत्र युनियनतर्फे देण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी युनियनने पत्रव्यवहार केला आहे. बैठका होऊन चर्चाही करण्यात आल्या, पण अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्याने कामबंद आंदोलनाचा पवित्रा युनियनतर्फे घेण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला केडीएमसीच्या कर्मचाºयांप्रमाणे केडीएमटीच्या कर्मचाºयांनाही वेतन मिळावे, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगापोटी मिळणारी थकबाकी कर्मचाºयांना एकरकमी देण्यात यावी, १८ टक्के महागाईभत्ता त्वरित लागू करण्यात यावा, पगारातून होणारी कपात पीएफ, एलआयसी, कर्मचारी पतपेढी, गृहकर्ज रक्कम अनेक महिन्यांपासून वेतनातून कपात केलेली असून व्यवस्थापनाने ती भरलेली नाही. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे अनेक अडचणींना कर्मचाºयांना तोंड द्यावे लागत आहे. २० वर्षांपासून रखडलेली पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात यावी, केडीएमसीला राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ज्या वेळेस सातवा वेतन आयोग लागू होईल, त्याच वेळेस परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनाही लागू व्हावा आदी मागण्यायुनियनच्या आहेत.परिवहनची पूर्ण जबाबदारी घ्या! : नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका परिवहन विभागाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकते तर केडीएमसीनेही केडीएमटी उपक्रमाची जबाबदारी का घेऊ नये? उपक्रमाची पूर्ण जबाबदारी घेऊ न परिवहन सेवा सक्षम करावी, याकडेही युनियनने लक्ष वेधले आहे. या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ न परिवहन कर्मचाºयांना न्याय द्यावा, अन्यथा सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.

टॅग्स :BESTबेस्टVasai Virarवसई विरार