शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:09 IST

आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे.

- हुसेन मेमनजव्हार : आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. केवळ एकाच दिवसापूरता आखाजी साजरा केली जात असल्याने ग्रामीण भागातूनही तो हद्दपार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.स्मार्टफोनमुळे ग्रामीण जीवन आधुनिक व सुकर झाले आहे. अक्षयतृतीय अर्थात आखाजी हा आदिवासी भागातील मोठा सण मानला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये या सणाचे गांभीर्य काही वर्षांपासून कमी होत असून दरवर्षी ते प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या परिसरात राब लावणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांसह महिला व पुरुष मजूर दिवसभर शेतातच राबत आहेत. त्यामुळे गावे ओस पडली आहेत. एकुणच आधुनिक जिवनशैली मुळे संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. घराघरात अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे झोके खेळणारी मुले, मुली मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. विविध मोबाईल कंपन्यांची इंटरनेट सेवा ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे मुला-मुलींसह महिलांनाही मोबाईलवरील विविध गेम ने वेड लावले आहे. त्यामुळे आखाजीच्या निमित्ताने गावातील गल्ल्यांमध्ये विशेषत: तरुणी व महिलांची रेलचेल दिसणे दुरापास्त झाले आहे.आंब्याचा गोडवाही महागलाआखाजीच्या गोडधोड जेवणात आंब्याचे महत्व असते. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे मोहोर गळाल्याने फळधारणेला उशीर झाला. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून आंबा दाखल झाला आहे. सध्या आंब्याची कमीतकमी १५० रु पये किलोपासून विक्र ी सुरू असल्याने तो सर्वसामान्याना परवडेनासा झाला आहे.झाडे नसल्याने झोकेच गायब...- झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी शासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. परंतु काही वर्षांपासून चौकातली झाडेही हळूहळू नामशेष झाली आहेत. आखाजी म्हटल्यावर माहेरवाशिणी आपल्या गावी आल्यानंतर झोके खेळतात. आता गावात झाडेच नसल्याने आखाजी चा झोका कुठे बांधायचा हाही प्रश्न उद्भवत आहे. शेतात बांधलेल्या दोन चार झोक्यांखेरीज गावात सद्यस्थितीत कुठेच झोके दिसून येत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार