शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पर्यावरण दिनानिमित्त ९० कवींनी गायली निसर्गगाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:28 IST

पर्यावरणमित्र संघटनेचा उपक्रम : वडाच्या फांद्याची पूजा न करण्याचा महिलांचा संकल्प

पारोळ : जागतिक पर्यावरण दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विरार येथील अणासाहेब वर्तक हायस्कूलच्या सभागृहात पर्यावरण मित्र संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने ९० कवींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले. यावेळी त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी विविध कविता सादर केल्या.

या कविता सादर करण्यासाठी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, या जिल्ह्यातील कवींनी उपस्थिती दाखवली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून हे सादरीकरण झाले. यावेळी कवींना भेटीच्या स्वरुपामध्ये रोपांचे वाटप करण्यात आले. संघटनेच्यावतीने देशात विविध ठिकाणी पर्यावरण रक्षणाची मोहिम राबविली जात आहे. कवी संम्मेलनाच्या माध्यमातुन पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन किती महत्वाचे आहे. याची जाण उपस्थितांना करून देण्यात आली. तर या वर्षी आम्ही वटपौर्णिमेला पूजा करताना तोडलेल्या फांद्याची पूजा करणार नाही असा संकल्प या प्रसंगी उपस्थित महिलांनी घेतला.

या महाकवी संमेलनात नवीन कवींना दाद देण्यासाठी वज्रेश सोळंकी, नेहा धारूळकर, विजय जोगमार्गे, सुजाता कवळी, सुरेखा कुरकुरे, योगेश गोतारणे, विजय चोघळा, नीलम पाटील साहित्य क्षेत्रातील जाणकारांबरोबरच सुरेश रेंजड, संतोष वेखंडे, सुगंधा जाधव, तुकाराम पष्टे, राजेश पाटील आदी सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या.

टॅग्स :environmentवातावरण