शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

६९ गावे अजून तहानलेलीच, लोकायुक्तांचा दाद मागण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:40 IST

तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसई : तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.वसई विरार उपप्रदेशातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांना कार्यादेश देण्यात आले होते. या योजनेचे काम रखडल्याने तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या कामासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले असून गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.याप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी योजनेचे फक्त ५ टक्के काम शिल्लक राहिले असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. तद्नंतर योजनेची अंमलबजावणी ताबडतोब करा असे निर्देश न्यायमुर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. पण, आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब ६९ गावांमध्ये पोचू शकलेला नाही.याप्रकरणी योग्य त्या कार्यवाहीसाठी न्यायालयाकडेच दाद मागणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी या कार्यालयाला अधिकार क्षेत्राअभावी हस्तक्षेप अथवा चौकशी करता येत नाही. त्यासाठी आपण सक्षम अधिकारी अथवा शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागणे उचित ठरेल. यास्तव उप लोक आयुक्तांची भूमिका आहे.

टॅग्स :Waterपाणी