शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

६९ गावे अजून तहानलेलीच, लोकायुक्तांचा दाद मागण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:40 IST

तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसई : तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.वसई विरार उपप्रदेशातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांना कार्यादेश देण्यात आले होते. या योजनेचे काम रखडल्याने तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या कामासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले असून गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.याप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी योजनेचे फक्त ५ टक्के काम शिल्लक राहिले असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. तद्नंतर योजनेची अंमलबजावणी ताबडतोब करा असे निर्देश न्यायमुर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. पण, आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब ६९ गावांमध्ये पोचू शकलेला नाही.याप्रकरणी योग्य त्या कार्यवाहीसाठी न्यायालयाकडेच दाद मागणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी या कार्यालयाला अधिकार क्षेत्राअभावी हस्तक्षेप अथवा चौकशी करता येत नाही. त्यासाठी आपण सक्षम अधिकारी अथवा शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागणे उचित ठरेल. यास्तव उप लोक आयुक्तांची भूमिका आहे.

टॅग्स :Waterपाणी