शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

६९ गावे अजून तहानलेलीच, लोकायुक्तांचा दाद मागण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:40 IST

तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसई : तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.वसई विरार उपप्रदेशातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांना कार्यादेश देण्यात आले होते. या योजनेचे काम रखडल्याने तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या कामासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले असून गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.याप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी योजनेचे फक्त ५ टक्के काम शिल्लक राहिले असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. तद्नंतर योजनेची अंमलबजावणी ताबडतोब करा असे निर्देश न्यायमुर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. पण, आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब ६९ गावांमध्ये पोचू शकलेला नाही.याप्रकरणी योग्य त्या कार्यवाहीसाठी न्यायालयाकडेच दाद मागणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी या कार्यालयाला अधिकार क्षेत्राअभावी हस्तक्षेप अथवा चौकशी करता येत नाही. त्यासाठी आपण सक्षम अधिकारी अथवा शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागणे उचित ठरेल. यास्तव उप लोक आयुक्तांची भूमिका आहे.

टॅग्स :Waterपाणी