शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

जि.प.शाळांचे प्रवेश अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:10 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे‘सूर नवा... ध्यास नवा... जि.प. शाळेतच प्रवेश हवा’ चा नारा

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.जि. प. सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती जयश्री गफाट तर शिक्षण समिती सदस्य त्रिलोकचंद कोहळे, शिक्षणाधिकारी (प्राथ) व्ही. पी. कानवडे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जि.प.शाळांच्या पटसंख्येवर गत काही वर्षांपासून परिणाम होत आहे. यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना मुक्त करण्यासाठी आता कात टाकली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यापासून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातुन शाळा नावलौकीस येत आहे. या वर्षी जि. प.च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या संकल्पनेतील प्रवेश अभियान सन २०१८-१९ ‘सुर नवा ध्यास नवा जि.प. शाळेतच प्रवास हवा’ अशी हाक देवून जि.प. शाळेमध्ये १०० टक्के प्रवेशाबाबत धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. या अभियानाचा जि.प. सभागृहात एका कार्यक्रमांतर्गत शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून उपशिक्षणाधिकारी सुरेश हजारे यांनी अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख वसंत खोडे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे यांनी मानले. याप्रसंगी सतीश आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होेते.अभियानात शिक्षण विभागाचे लक्षआरटीई २००९ नुसार प्रत्येक वाडी, वस्ती, गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे. दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जि.प. शाळेमध्ये दाखल होण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे. प्रत्येक गावातील ६ ते १४ वयोगटातील एकूण बालकांपैकी काही बालके गावातील, गावाबाहेरील, इंग्रजी माध्यमांच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील आमच्या जि.प. शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करणे. जि.प. शाळा प्रवेश अभियानाची व्यापकता वाढविणेसाठी प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रचार-प्रसार करणे, व्यापक गृहभेटी, फलक व पत्रके लावणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम शिक्षण विभाग करीत आहे. या अभियानामुळे प्रत्येक तालुक्यात सभा घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व सर्व शिक्षक प्रवेशाकरिता झपाटुन कामाला लागले आहेत. या सत्रात जि. प. शाळामध्ये १०० टक्के बालकांचा प्रवेश घडवून आणण्यासाठी गावागावात उपक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आकर्षक बॅनर्स, पत्रके, प्रभातफेºया, गृह भेटी यामुळे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.