शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जि.प.शाळांचे प्रवेश अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:10 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे‘सूर नवा... ध्यास नवा... जि.प. शाळेतच प्रवेश हवा’ चा नारा

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.जि. प. सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती जयश्री गफाट तर शिक्षण समिती सदस्य त्रिलोकचंद कोहळे, शिक्षणाधिकारी (प्राथ) व्ही. पी. कानवडे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जि.प.शाळांच्या पटसंख्येवर गत काही वर्षांपासून परिणाम होत आहे. यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना मुक्त करण्यासाठी आता कात टाकली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यापासून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातुन शाळा नावलौकीस येत आहे. या वर्षी जि. प.च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या संकल्पनेतील प्रवेश अभियान सन २०१८-१९ ‘सुर नवा ध्यास नवा जि.प. शाळेतच प्रवास हवा’ अशी हाक देवून जि.प. शाळेमध्ये १०० टक्के प्रवेशाबाबत धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. या अभियानाचा जि.प. सभागृहात एका कार्यक्रमांतर्गत शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून उपशिक्षणाधिकारी सुरेश हजारे यांनी अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख वसंत खोडे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे यांनी मानले. याप्रसंगी सतीश आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होेते.अभियानात शिक्षण विभागाचे लक्षआरटीई २००९ नुसार प्रत्येक वाडी, वस्ती, गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे. दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जि.प. शाळेमध्ये दाखल होण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे. प्रत्येक गावातील ६ ते १४ वयोगटातील एकूण बालकांपैकी काही बालके गावातील, गावाबाहेरील, इंग्रजी माध्यमांच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील आमच्या जि.प. शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करणे. जि.प. शाळा प्रवेश अभियानाची व्यापकता वाढविणेसाठी प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रचार-प्रसार करणे, व्यापक गृहभेटी, फलक व पत्रके लावणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम शिक्षण विभाग करीत आहे. या अभियानामुळे प्रत्येक तालुक्यात सभा घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व सर्व शिक्षक प्रवेशाकरिता झपाटुन कामाला लागले आहेत. या सत्रात जि. प. शाळामध्ये १०० टक्के बालकांचा प्रवेश घडवून आणण्यासाठी गावागावात उपक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आकर्षक बॅनर्स, पत्रके, प्रभातफेºया, गृह भेटी यामुळे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.