शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

युवकांनी गांधीजींचे विचार अंगिकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:49 IST

सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल.

ठळक मुद्देटी.आर.एन. प्रभू : तीन दिवसीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. तरच गांधी समजेल, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील महादेव भाई भवन मध्ये युवक व युवतींसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, ज्योती कोरडे, दीप्ती लखूम, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, बजरंग सोनवने आदींची उपस्थिती होती.प्रभू पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला. तर महात्मा गांधी यांनी सत्य-अहिंसेचा संदेश देत स्री- पुरूष समानता क्रुतीतून आपल्या समोर ठेवली. आपण याची सुरूवात घरातून करावी. इंग्रजी भाषेला आपण सध्या जास्त महत्त्व देत असून ही चिंतेची बाब आहे, असे सांगितले.महादेव विद्रोही म्हणाले की, शिबीर स्थळाचे नाव महादेव भाई भवन आहे. याच महत्त्व आपण जाणले पाहिजे. गांधीजींनी समानता अंगीकारली होती. आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समानता निर्माण होणार नाही. यावर बापूंचा विश्वास होता. छत्तीसगड राज्य नैसर्गिकरित्या संपन्न; पण सर्वात गरीबी तेथे दिसून येते. गांधी विचार शिबिरार्थ्यांनी समजावून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्योती कोरडे, दीप्ती लखूम यांनीही विचार व्यक्त केले. परिचय अविनाश काकडे, बजरंग भाई यांनी करून दिला. संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयेश शेलार यांनी मानले. शिबिरात ७० युवक- युवती सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी