शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

देशभक्ताची शौर्यगाथा युवा पिढीला कळावी

By admin | Updated: August 18, 2016 00:47 IST

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे.

रामदास तडस : तिरंगा जनसंवाद यात्रा पुलगाव : देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांची शौर्यगाथा माहीत व्हावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या बलिदानाची ज्योत सतत त्यांच्या मनात तेवत राहावी यासाठीच ही तिरंगा जनसंवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. पुलगाव शहरात मंगळवारी आलेल्या भाजपाच्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. दीनदयाल चौकात आयोजित कार्यक्रमाला माजी खा. सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जि. प. माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, शहराध्यक्ष मंगेश झाडे, सुनील गफाट, नितीन बडगे, संजय गाने, साबिर कुरेशी, बाळा जगताप, कपील शुक्ला उपस्थित होते. सदर तिरंगा जनसंवाद यात्रा आगरगाव, नाचनगाव मार्गे रात्री ८ वा. शहरात मुख्य मार्गाने भ्रमण करून स्व. दीनदयाल चौकात पोहचल्यावर यात्रेचे स्वागत करण्यात आले. २०० मोटर सायकलचा ताफा यात्रेत सहभागी होता. प्रास्ताविक मंगेश झाडे यांनी केले. नगरसेविका रंजना कडू, माधुरी इंगळे, दुर्गा व्यास, आशिष गांधी, मधुकर रेवतकर, सुरेश सुखिजा यावेळी उपस्थिती होते. १७ आॅगस्टला सकाळी गुंजखेडा मार्गे यात्रेने प्रस्थान केले. संचालन अविनाश भोपे तर आभार दुबे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)